महाराष्ट्रात पहिल्यावहिल्या भाजप सरकारची विधिवत स्थापना शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवरील आलिशान शामियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे.
मिहानमधील शिवणगाव, तेल्हारा, कलकुही, खापरी, जयताळा-भामटी या गावांचे पुनर्वसनचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. काही प्रकल्पग्रस्तांना घरे मिळाली तर काही मोबदला…
देवेंद्र फडणवीस सरकारच्या उद्या होणाऱ्या शाही शपथविधी समारंभावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जनतेकडून कराच्या रुपाने जमा होणाऱ्या पैशांचा असा दुरुपयोग…
अनेक वर्षांपासून घरे बांधून राहिल्यानंतर देखील प्राथमिक सुविधा मिळण्यापासून वंचित राहिलेल्या आणि आरक्षित भूखंडावर घर आहे. याची वारंवार प्रशासनाकडून जणीव…
राज्याच्या उपराजधानीत राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु यासंदर्भात कुठलेच पाऊल टाण्यात आलेले नाही.