scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पाच लाख शेतकऱयांचे सावकारी कर्ज सरकार फेडणार – मुख्यमंत्री

शेतकऱयांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज राज्य सरकार फेडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱयांसाठी ३९२५ कोटींचे…

मुंबईचा पोवाडा

अन्य राजकीय पक्षांना मुंबईविषयी ममत्व नाही आणि ममत्व असलेल्या सेनेला या ममत्वाचे काय करायचे याची दृष्टी नाही. तेव्हा अशा वेळी…

नववर्षांत मुख्यमंत्री यू टय़ूबवर

राज्याचे नवे मुख्यमंत्री हे तंत्रप्रेमी असल्याचे सर्वश्रुत आहेच. आगामी काळात राज्य सरकारचा कारभार तंत्रज्ञानात अग्रेसर करायचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

मुंबईसाठी समिती नेमण्यात गैर काय?

मुंबईतील शेकडो प्रकल्प वर्षांनुवर्षे केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या मंजुरीअभावी प्रलंबित राहिल्याने मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्र्यांकडून रोज एका जिल्ह्य़ाचा आढावा

विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्य़ाची बैठक घेतली जात असून त्यात जिल्ह्य़ाचा…

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गोंधळ

शोक प्रस्तावादरम्यान तासभर अनुपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांवर संतप्त होत ते सर्व प्रथा मोडीत काढत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे

मुंबईपेक्षा विदर्भ, मराठवाडा विकासाची गरज – शिवसेनेचे फडणवीस यांना चिमटे

मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागणीवरून मंगळवारी शिवसेनेने फडणवीस यांना…

मुख्यमंत्र्यांना मुंबई वेगळी करायचीय का?

मुंबईला जागतिक व्यावसायिक केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समितीची स्थापना करण्याच्या

नव्या सरकारचे चहापान वादात!

पंतप्रधानांनी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची परिषद बोलावल्याने चहापानाला हजर राहू शकणार नाही. मात्र, तुम्ही जरूर या, संसदीय कार्यमंत्री असतील, अशा आशयाचे पत्र…

दुष्काळावर मात करण्यासाठी फडणवीस सरकारची महत्वाकांक्षी योजना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.

‘नासलेल्या दुधाने मुख्यमंत्र्यांना अभिषेक घालू’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे रोजच सत्तेसाठी घडले-बिघडले चालू असल्याने दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यास सरकार कोणतेच पाऊल उचलत नाही, असा…

संबंधित बातम्या