scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

हेलिपॅड खडसेंसाठी अन् उतरले फडणवीसांचे हेलिकॉप्टर

भाजपचे ज्येष्ठ नेते व्एकनाथ खडसे यांच्या हेलिकॉप्टरसाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर अचानक उतरवावे लागल्याची घटना…

निवडणुकीतील नारायण :फडणवीसांची ‘सावली’

माणसाची एखाद्यावर श्रद्धा असावी तर किती..? त्याच्यासाठी जीव लावण्यापासून तर त्याच्यासाठी जीव देण्यापर्यंत! ईश्वर मेश्राम ही अशीच वल्ली! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष…

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आयटी-वॉररूम’ची चर्चा

सोशल मिडियावर ट्विटरच्या माध्यमातून ‘टिवटिव’ करणारा, फेसबुकच्या माध्यमातून ‘कॉमेंट आणि लाईक’ करणारा, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ‘मॅसेज’ची देवाणघेवाण करणारा आणि ईमेलच्या माध्यमातून…

युती तोडणारे खलनायक कोण, ते जनता ठरवेल

भाजपचे लक्ष्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच असून शिवसेना नाही, असे स्पष्ट करून शिवसेनेसोबतची युती तुटण्यास कारणीभूत व्हिलन कोण, हे जनताच…

लंका दहनासाठी बिभीषणांची गरज भासतेच- फडणवीस

लंकेचं दहन करण्यासाठी बिभीषणांची गरज भासतेच, असं म्हणत रविवारी भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) दिग्गज नेत्यांनी अनिल गोटे आणि विजयकुमार गावित यांच्या…

विधानसेभतील छुप्या युतीचा उच्चार करून फडणवीसांचा सेनेला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसशी छुपी युती केल्यामुळे भाजपने युती तोडल्याच्या शिवसेनेच्या आरोपांना शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरेंनीच आता निर्णय घ्यावा ; देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

जागा वाटपाच्या संदर्भात पक्षाची अंतिम भूमिका काय आहे, हे आज उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून सांगितले. आता अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा…

कलगीतुरा रंगला !

आघाडी सरकारने अखेरच्या काळात घेतलेल्या साऱ्या निर्णयांचा सत्तेत आल्यावर आढावा घेतला जाईल आणि वैयक्तिक लाभाचे निर्णय रद्द केले जातील, अशी…

पाचपुतेंच्या मदतीने आघाडी सरकार घरी पाठवू- फडणवीस

राज्यातील रावणरूपी भ्रष्टाचारी व अत्याचारी, अन्यायचारी असे आघाडी सरकार आता उखडून टाकायचे आहे. रावणाची ही लंका बबनराव पाचपुते यांच्यासारख्या बिभीषणाच्या…

पालिका सत्तापक्ष नेतेपद: गडकरी-फडणवीस समर्थक आमने-सामने

शहरातील सहाही जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील सत्तापक्ष नेता…

..तर आदिवासींचे भले झाले असते – फडणवीस

आदिवासी समाजासाठीच्या राज्य सरकारी योजनांमध्ये इतका भ्रष्टाचार झाला की योजना राबविण्यापेक्षा त्यांना थेट पैसे दिले असते तरी त्यांचे भले झाले…

संबंधित बातम्या