scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पाचपुतेंच्या मदतीने आघाडी सरकार घरी पाठवू- फडणवीस

राज्यातील रावणरूपी भ्रष्टाचारी व अत्याचारी, अन्यायचारी असे आघाडी सरकार आता उखडून टाकायचे आहे. रावणाची ही लंका बबनराव पाचपुते यांच्यासारख्या बिभीषणाच्या…

पालिका सत्तापक्ष नेतेपद: गडकरी-फडणवीस समर्थक आमने-सामने

शहरातील सहाही जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील सत्तापक्ष नेता…

..तर आदिवासींचे भले झाले असते – फडणवीस

आदिवासी समाजासाठीच्या राज्य सरकारी योजनांमध्ये इतका भ्रष्टाचार झाला की योजना राबविण्यापेक्षा त्यांना थेट पैसे दिले असते तरी त्यांचे भले झाले…

आठवड्याभरात भाजपची पहिली यादी जाहीर करू – फडणवीस

महायुतीत आमच्याकडे असणाऱया जागांवर कोणाला उमेदवारी देता येईल, याची यादी आठवडाभरात केंद्रीय संसदीय समितीकडे पाठविण्यात येईल.

जागावाटपाआधीच मुख्यमंत्रीपदासाठी चौफेर मोर्चेबांधणी!

भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा कायम असताना भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा मात्र वाढीस लागलेली आहे. ‘नरेंद्रांच्या वाटेवरुन देवेंद्रांची’ वाटचाल सुरु असून विरोधी…

‘समांतर’च्या कार्यक्रमाकडे फडणवीस, पंकजा मुंडेंची पाठ!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येथे शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा…

‘युती’च्या निर्णयावरून भाजपमध्ये केंद्र-राज्याची टोलवाटोलवी?

शिवसेनेशी युती तोडण्यासाठी भाजप नेत्यांचा आणि घटकपक्षांचा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढत आहे. युती तोडल्याने निवडणुकीत अपयश आल्यास आपल्यावर…

वाडा-बंगल्याचे शीतयुद्ध

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचे डावपेच एरवीही सुरू असतातच, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

मुख्यमंत्रीपद भाजपकडेच!

महाराष्ट्राची सत्ता आता फक्त दोन बोटे उरली आहे, अशा स्वप्नात दंग असलेल्या भाजप-शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रीपदावरुन सुप्त वाद सुरु आहे. मात्र…

युती तोडण्यासाठी दबाव, पण महायुती भक्कम

विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्या असल्या तरी शिवसेनेशी युती तोडण्यासाठी भाजपमध्ये दबाव वाढत…

सेनेच्या बेरजेच्या राजकारणामुळे भाजप अस्वस्थ

शिवसेना सोडून गेलेल्यांनी लवकर परत यावे, असे सूचक विधान करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार…

संबंधित बातम्या