Page 3 of मधुमेह Photos

मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण असे अनेक पदार्थ असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अपायकारक ठरू शकतात.

भारतात सणांचा हंगाम सुरु झाला आहे. अशावेळी आपण सर्वांनाच काही ना काही गोड खाण्याची सतत इच्छा होत असते.

काही मसाले आणि औषधी वनस्पतींच्या सेवनाने आपण शरीरातील साखर नियंत्रणात आणू शकतो. जाणून घेऊया या औषधी वनस्पती आणि मसाल्यांबाबत.

आज आपण कांद्याचे पाणी प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात, याबद्दल जाणून घेणार आहोत.

रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार, डायबिटीज हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की त्याच्या रुग्णांची संख्या ५० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.

मधुमेहींच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, किडनी निकामी होणे यांसारख्या आजरांचा धोका वाढतो.