scorecardresearch

परभणी बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना तीन लाख

परभणी बाजार समितीच्या वतीने तीन लाख रुपयांचा दुष्काळनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळ निधीचा धनादेश पणन मंडळाचे सरव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द…

उजनीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीची खंडणीखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उजनी धरणाच्या जलाशयातील पाणी बंधारा घालून अडवून परिसरातील काही गावांना वेठीस धरत आहेत. तसेच बंधारा फोडून…

पाणीपुरवठा न करणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा

जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहे. येथील रहिवाशांवर पालिकेच्या दळभद्री कारभारामुळे…

छावणीला नव्हे, दावणीला चारा देण्याची सेनेची मागणी

शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी छावणीला नव्हे तर दावणीला चारा द्या, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेने तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. मोर्चात शेतकरी मोठय़ा…

पुण्यातून उजनीसाठी सोडलेल्या पाण्याचा अद्याप पत्ता नाही

जल प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा हायकोर्टाचा सल्ला तहानलेल्या सोलापूरच्या उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानुसार पुणे…

दुष्काळाचा तंटामुक्ती मोहिमेवर विपरीत परिणाम

रामीण भागातील तंटे मिटवून नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत, या प्रमुख उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेवर दुष्काळाचा विपरीत…

‘निर्मल भारत’ अंतर्गत कामांना दुष्काळाचा फटका

तीव्र दुष्काळाचा फटका अनेक विकास योजनांना बसला. मार्चअखेरीस योजनानिहाय आकडेवारी तपासली जात असून निर्मल भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम जवळपास…

‘हिंमत भत्ता’ देणार दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मनाला उभारी

सोडोनिया संसार गेले देशांतरा कुणी, तळेमळे ओस झाले पाण्याच्या कारणी, पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी, पाण्याविना सैरावैरा आम्ही…

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सतारीचा झंकार

महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘मराठवाडा परिवार’ ही संस्था पुढे सरसावली आहे. मूळ मराठवाडय़ातील…

दुष्काळ निवारणासाठी शिवकालीन जलनीतीचा अवलंब हवा

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पडलेला दुष्काळ संपवायचा असेल तर वेगवेगळ्या उपायांबरोबरच शिवकालीन जलनितीचा अवलंब केला पाहिजे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाने…

ज्याने त्याने फडकविला, ज्याचा त्याचा झेंडा

एकंदरीत सहा आठवडय़ांच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्याच्या जनतेला काय मिळाले, सत्ताधाऱ्यांनी कोणते नवे धोरण आणले, विरोधी पक्षांनी सरकारला कोणते धोरणात्मक…

दुष्काळाचे मूळ, कूळ अन् उपाय!

अवर्षण, टंचाई, दुष्काळ यांची चर्चा आणि वादही आता रोजचेच झाले आहेत, पण या गदारोळात प्रश्नांचा तळ लागतोच असे नाही. ‘लोकसत्ता’…

संबंधित बातम्या