scorecardresearch

दुष्काळाच्या मागणीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. गेल्या १० वर्षांत प्रथमच विद्यार्थ्यांचा स्वयंस्फूर्त मोर्चा…

‘सुग्रासदान’ चळवळींतर्गत चाऱ्याची पहिली गाडी सिन्नरला रवाना

दुष्काळात पशुधन वाचविण्यसााठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त साहाय्यता अभियानांतर्गत सुग्रासदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिली चाऱ्याची गाडी त्र्यंबकेश्वर तालुका…

परत फिरूनी ये पाखरा, आम्ही देतो तुम्हा आसरा

भयावह दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या काळात माणसे संघर्ष करून जगतीलही मात्र, मूक पशु-पक्ष्यांचे काय? या प्रश्नाला कृतिशील उत्तर देण्यासाठी चिखली…

दुष्काळग्रस्तांसाठी कोकण महत्त्वाची भूमिका बजावू शकेल!

दुष्काळाचे सावट असणाऱ्या भागाला कोकणची साथ मिळविण्यात राज्यकर्ते कमी पडत आहेत. दुष्काळाचे दौरे करणाऱ्यांनी कोकणात मुबलक पाणी असल्याने त्या जोरावर…

दुष्काळातही सिंचन क्षमता वाढली, ८२ टक्केच राज्य भारनियमनमुक्त

१२-१२-१२ पर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याची योजना हवेत विरली असून, आतापर्यंत राज्यातील ८२ टक्के भागच भारनियमनमुक्त झाला आहे. तसेच सिंचन क्षमतेत…

..का मोडून पडतात माणसे?

राज्य सरकारच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणी यांची स्थिती काहीही असो.. आज दुष्काळग्रस्त भागातील माणसे ऊसतोडणीला जाऊ शकत नाहीत.. ही माणसे…

विदेशी नागरिकांच्या परतीसाठी राज्याच्या तिजोरीवर ताण

‘व्हीआयपी’साठी चार कोटींच्या गाडय़ा दुष्काळामुळे पुरवणी मागण्यांचा भार वाढला आर्थिक शिस्तीचे धडे दिले जात असतानाच पुढील आठवडय़ात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी…

दुष्काळग्रस्त गावांतील वाळू उपशावर बंदी

दुष्काळग्रस्त गावातील वाळू उपशावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आधीच पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळग्रस्त गावांत वाळू उपशामुळे…

दुष्काळी मराठवाडा-प.महाराष्ट्रात पाण्यासाठी संघर्षांची शक्यता

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे पाण्यावरून संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तशी परिस्थिती उद्भवल्यास महाराष्ट्र पोलिसांनी सज्ज…

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निकष शिथिल करणार- पवार

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकार काही निकष शिथिल करणार असून, आपल्याच अध्यक्षतेखाली मदतीबाबत दोन समित्या असल्याने साहजिकच राज्याला जास्त मदत…

दुष्काळाच्या मागणीसाठी भाजप आंदोलन करणार

लातूर तालुक्यात शेतीसाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, गावात पिण्याला पाणी नाही, अशी भयंकर स्थिती असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ तालुका दुष्काळग्रस्त…

संबंधित बातम्या