scorecardresearch

वैदर्भीयांमध्ये सिंचनासाठी लढण्याचे ‘पाणी’ राहिलेले नाही -अ‍ॅड. किंमतकर

वन आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भात ६५ टक्के जमीन ओलिताखाली येऊ शकेल, एवढे पाणी उपलब्ध असताना केवळ १९ टक्के…

उजनी धरणाच्या पाण्यासाठी अजित पवारांना सोलापूर जिल्ह्य़ात फिरू देणार नाही- धवलसिंह मोहिते

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी भीषण संकटात असताना शासन संवेदनशील नसेल आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अन्यायाची…

दुष्काळग्रस्तांना १० सवलतींशिवाय ठोस काहीच नाही

सिंचन क्षेत्रातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी एसआयटी तसेच दुष्काळग्रस्तांसाठी दहा सवलतींचा अपवाद सोडल्यास सरकारने कुठलेही ठोस निर्णय जाहीर केले नाहीत. गदारोळामुळे पहिल्या…

मराठवाडय़ात व्यवहार थंडावले

मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चारही जिल्हय़ांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, या जिल्हय़ांतील १२ पिकांची उत्पादकता ३९…

बुलढाणा जिल्हा तीव्र दुष्काळाच्या चक्रात

संपूर्ण बुलढाणा जिल्हा भिषण दुष्काळ व टंचाईच्या जबरदस्त विळख्यात सापडला आहे. या भयावह परिस्थितीत जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा उपाययोजनांच्या…

दुष्काळाच्या झळांवर आश्वासनांची मलमपट्टी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करताना राज्य सरकाने आज केवळ आश्वासनांची मलमपट्टी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी…

दुष्काळाने फास आवळला, मराठवाडा अधिकच कासावीस!

‘मराठवाडय़ाला आता अतिरिक्त पाणी अशक्य’ जलसंपदा अधिकाऱ्यांचे शपथपत्र नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांमध्ये १० टीएमसी पाणी अतिरिक्त असले, तरी येत्या…

‘दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची शासकीय वसुली’

दुष्काळी स्थितीत विविध खात्यांकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव खरात यांनी केली. अंबड तालुका…

राज्यावर दुष्काळाचे अभूतपूर्व संकट

राज्याच्या बहुतांश भागात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे वीज प्रकल्प बंद करण्याचे संकट उभे ठाकले असून…

जळगाव जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये दुष्काळ

जिल्ह्य़ातील १५ पैकी आठ तालुक्यांत दुष्काळी स्थिती असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच शासनाकडे पाठविला होता, मात्र अंतिम आणेवारीनंतर वास्तव पुढे…

सोलापूर जिल्ह्य़ात चारा छावण्यांमध्ये दुष्काळ माफियांनीच केला चारा फस्त ?

सोलापूर जिल्ह्य़ातील यंदाच्या दुष्काळात मुक्या जनावरांसाठी उभारल्या गेलेल्या चारा छावण्यांमध्ये बनावटगिरी आढळून आली असून यात ‘दुष्काळ माफियांनी’ चाऱ्याचे अनुदान फस्त…

संबंधित बातम्या