scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

देशभरात एकाच दिवसात ७४ लाख मतदारांच्या नोंदणीचा उच्चांक

देशातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिश्य महत्वपूर्ण ठरणारी घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाकडून नऊ मार्च रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात…

शस्त्र परवानाधारकांना निवडणूक यंत्रणेचे निर्देश

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यातील एकूण ७७० शस्त्र परवानाधारकांपैकी कोणी एखाद्या गुन्ह्यात संशयित असेल तर त्यांनी आपली शस्त्रे

जनमत चाचण्यांवर निर्बंधांसाठी निवडणूक आयोग पुन्हा आग्रही

जनमत चाचण्यांवर निर्बंध घालण्याचा केंद्र सरकारने विचार करावा, यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी काही दिवस अगोदर कायदा…

नाशिक व दिंडोरीत प्रचाराला कमी कालावधी

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी सर्वात कमी म्हणजे १५ दिवसांचा कालावधी नाशिक व दिंडोरीसह उत्तर महाराष्ट्रातील…

‘लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करू नका’

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करणे राजकीय पक्षांनी टाळावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.

‘पेडन्यूज’ हा निवडणूक गुन्हा म्हणून ग्राह्य़ धरावा

निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवून निवडणूक आयोग पेडन्यूजचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असला तरी पेडन्यूजला निवडणुकीशी संबंधित गुन्हा म्हणून मान्यता…

राकेश मारिया यांचेही भवितव्य आयोगाच्या हाती

राज्यात १० ते २४ एप्रिल या कालावधीत तीन टप्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी झाली असून आचारसंहिता…

आव्हान : आयोगाचे आणि आपले

भारताचा निवडणूक आयोग अनेक आव्हाने लीलया पेलू शकेल, पण येत्या ७२ दिवसांत राजकीय पक्ष आणि नेत्या-कार्यकर्त्यांना आचारसंहितेच्या बंधनात ठेवण्याचे आव्हान…

लोकसभा निवडणुकीची घोषणा आज : बिगूल वाजणार!

गेल्या वर्षभरापासून देशातील राजकारण ढवळून काढत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि वेळापत्रकाची घोषणा बुधवारी सकाळी होण्याची शक्यता आहे.

निवडणूक खर्च मर्यादा आता ७० लाखांपर्यंत

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी कमाल ७० लाख रुपये तर किमान ५४ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी देणारा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव…

आश्वासनांना चाप!

निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचे पेव फुटते. मतदारांना भुरळ पाडण्यासाठी राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यांमधून आश्वासनांचा पाऊस पाडतात.

संबंधित बातम्या