Page 20 of रोजगार News
तांत्रिक आणि प्राथमिक स्वरूपाच्या आणि तंत्रकुशल स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी २०२३ आणि २०२४ मध्ये ‘वर्कइंडिया’च्या मंचावर ३३.४६ लाख अर्ज आले.
बंद संकेतस्थळ कधी सुरू होणार, या बाबत विभागाचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत. या प्रशासकीय सावळ्या गोंधळामुळे नव उद्योजकांचा हिरमोड होत आहे.
प्रचंड उष्णतेमुळे उन्हातान्हात काम करणाऱ्या मंडळींना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
नांदेड जिल्ह्यात पहिला रोजगार मेळावा माजी मुख्यमंत्री, खा.अशोक चव्हाण व त्यांच्या आमदार कन्येच्या पुढाकारातून अर्धापूर येथे झाला होता.
या माध्यमातून प्रशिक्षित तरुणांना गायी-म्हशींमध्ये कृत्रिम बीज रोपण (कृत्रिम रेतन) व संबंधित सेवा देण्याची संधी मिळून रोजगार उपलब्ध होणार आहे.
काम करूनही महिनोंमहिने पैसे न मिळाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून, ते आता खासगी कामांकडे वळू लागले आहेत.
खासगी क्षेत्रात कंपन्यांना योग्य उमेदवार मिळत नाहीत. तर दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते.
देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२८ पर्यंत दुपटीने वाढ करण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने प्रयत्न आहेत.
जगभरात विविध क्षेत्रांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने आर्थिक, सेवा, व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजगारातही त्याच वेगाने बदल होत आहेत.
जलपर्णीच्या माध्यमातून शोभीवंत वस्तूंची निर्मिती करत विक्रीच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व…
लोकसभेत बोलताना अखिलेश यांनी भारत सरकारने महाकुंभासाठी किती आर्थिक तरतूद केली होती याबाबत प्रश्न विचारला.