Page 21 of रोजगार News
उमेदवारांनी बीएससी पदवी रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान व इंग्रजी यांसारखे विषय घेऊन व कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली…
बांबू उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असून त्यापासून अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकतो. या बांबू उत्पादनाबद्दल जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याची…
अर्जदार गणित, रसायनशास्त्र वा भौतिकशास्त्र या विषयांसह विज्ञान विषयातील पदवी घेतलेली असावी अथवा ते इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असायला हवेत.
जागतिक मंदीमुळे मिहानमध्ये मोठे उद्योग येऊ शकले नाहीत. परंतु मंदीचे सावट आता दूर होत असून लवकरच मोठे उद्योग मिहानमध्ये येतील.
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व स्काउट्स व गाइड्समध्ये विशेष उल्लेखनीय…
सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिटय़ूट, सिमला येथे टेक्निशियन्सच्या ४ जागा अर्जदारांनी कृषी व फलोत्पादन विषयांसह शालान्त परीक्षा कमीत कमी ५५ टक्के…
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
बाजारपेठेतील मागणीनुसार पदवीधर उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष ब्रिटिश कौन्सिलने केलेल्या पाहणीत समोर आला आहे.
उमेदवारांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन अथवा इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी
अर्थव्यवस्थेच्या विकासाला उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा येत्या काही महिन्यांतही कायम राहतील, असा विश्वास पंतप्रधान
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट तर…
सर्वांपर्यंत उच्च शिक्षणाची सुविधा पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांनी सुशिक्षित बेरोजगार न राहता त्यांना स्वत:च्या