पर्यावरण News

पवई तलाव विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यात काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश…

‘शोभिवंत मासे’ म्हणून मत्स्यालयांमध्ये ठेवले जाणारे हे मासे आता जैवविविधतेच्यादृष्टीने धोकादायक ठरू लागले आहेत.

मत्स्यविभागाने लहान आकारांच्या मासे पकडणे आणि त्याची विक्री करणे यावर बंदी घातली आहे. त्यासाठी माशांची वर्गवारी करून त्यांचा किमान आकार…

सिडकोच्या या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून डीपीएस तलाव संरक्षित केले नाही तर, तलावात उतरुन आंदोलन करु असा इशारा…

या आराखड्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला असून हा आराखडा पर्यावरण रक्षणासाठी नसून तो केवळ बांधकामाच्या रक्षणासाठी असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

वृक्षतोडीला परवानगी नसताना झाडे सर्रास कापली जात असून उद्यान विभागाचे दुर्लक्ष आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटर ते चार किलोमीटरदरम्यानच्या परिसरात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. या आरखड्यावर हरकती आणि…

‘भारतीय सेना : एक लढा पर्यावरणासाठी’ हे पुस्तक लेफ्टनंट कर्नल (डॉ.) चेतन व्ही. धवड यांनी लिहिले असून त्यामध्ये लष्कराच्या पर्यावरणपूरक…

मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा – दहिसर – भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगाव आणि मालाडमधील १२४४…

तसेच, खारफुटी पुनर्संचयित करण्यासाठी ठोस उपाययोजनांसह कठोर पर्यावरणीय अनुपालन अटींच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आल्याचा दावाही एमसीझेडएमने केला.

उद्यम व्यापारकडून इस्त्री प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पारंपरिक कोळशावरील इस्त्री उद्योगात बदल घडवून आणला जात आहे.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला.