शेतकरी News

नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर कृषी खात्याच्या सुधारलेल्या कामगिरीची मोठी जबाबदारी.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे.

जालना दौऱ्यात महसूलमंत्री यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी १९५० पासून जमिनीचे ताबेदार आणि मालक…

किरकोळ खत विक्रेत्यांनी साठा ई-पॉस प्रणालीवर उपलब्ध झाल्यानंतरच खतांची विक्री करणे बंधनकारक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही तर शेतकरी अपमान योजना असल्याचे टीकास्त्र बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रमुख पंजाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना…

शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आदींसह अन्य मागण्यासाठी शुक्रवारी (दि. 15 ऑगस्ट)…

राज्य शासनाच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाची आखणी केली जात आहे. १२ जिल्ह्यांतून महामार्ग जाणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे.…

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिल्याचा आरोप करण्यात…

चिखली तालुक्यातील जिवंत सातबारा मोहिम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरली. यामुळे ती राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

नामदेव सुतार हे मोर्ले येथील त्यांच्या काजूच्या बागेत काम करत असताना हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने, ते आणि त्यांचं…

प्रशासकीय कामांच्या संदर्भात तक्रारी करणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहून बावणकुळे यांनीही वार्ताहर बैठकीत आश्चर्य व्यक्त केले.

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ६३२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, आठ ऑगस्टअखेर सरासरी २४६.८…