scorecardresearch

शेतकरी News

chandrashekhar bawankule jalna visit
शासनाच्या चुकीच्या जमीन धोरणामुळे शेतकरी अडचणीत, शिवसेना व काँग्रेस नेत्यांची महसूलमंत्र्यांकडे तक्रार

जालना दौऱ्यात महसूलमंत्री यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी १९५० पासून जमिनीचे ताबेदार आणि मालक…

Punjabrao Patil criticized Pradhan mantri Kisan samman yojana as an insult to farmers
प्रधानमंत्री किसान सन्मान नव्हे तर, अपमान योजना; पंजाबराव पाटील यांचे टीकास्त्र

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही तर शेतकरी अपमान योजना असल्याचे टीकास्त्र बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रमुख पंजाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना…

Shakti Peeth highway affected farmers meet august 15 in budhgaon demand highway cancellation to prevent flooding
सांगलीत 15 ऑगस्ट रोजी शक्तिपीठ बाधित शेतकर्‍यांचा मेळावा

शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार तो वाचविणे आदींसह अन्य मागण्यासाठी शुक्रवारी (दि. 15 ऑगस्ट)…

Struggle committee meets against Shaktipeeth highway in Kolhapur
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनी शिवारात तिरंगा; शक्तिपीठ विरोधात संघर्ष समितीची बैठक

राज्य शासनाच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाची आखणी केली जात आहे. १२ जिल्ह्यांतून महामार्ग जाणार आहे. या भागातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे.…

A shocking incident took place in Washim district where mobile phones were snatched from the hands of farmers
कृषिमंत्र्यांचे पालकत्व अन् अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना दमदाटी, बळीराजाच्या जेवणावरून झाला वाद; महिला अधिकाऱ्यांकडून नंतर मात्र…

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिल्याचा आरोप करण्यात…

Revenue Minister Chandrashekhar Bawankule
शेतकरी कर्जमाफी लवकरच! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

चिखली तालुक्यातील जिवंत सातबारा मोहिम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरली. यामुळे ती राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Elephant attack on farmer, villagers angry over Forest Department
दोडामार्ग :हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी बचावला, वनविभागाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप

नामदेव सुतार हे मोर्ले येथील त्यांच्या काजूच्या बागेत काम करत असताना हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने, ते आणि त्यांचं…

Kharif crops withered... Farmers worried as no rain in Jalgaon
खरीप पिके कोमेजली… जळगावमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ६३२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, आठ ऑगस्टअखेर सरासरी २४६.८…