शेतकरी News

कोकणात अवकाळी पावसाचा कहर: आंबा, काजू, कोकम पिकांचे मोठे नुकसान

वेळेपूर्वीच सुरू झालेल्या पावसामुळे उरणच्या भातशेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यात मे महिन्यात करण्यात येणाऱ्या भाताच्या सुक्या पेरण्या…

परभणी तालुक्यातील ७० हजार ६९० पैकी ४७ हजार ४५६ शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’साठी नोंदणी पूर्ण केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’…

पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामा करता आसगाव येथील गुरुदेव कृषी केंद्रातून केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड…

शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या एकाच कंपनीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर कंपन्यांच्या वाणांची निवड करून लागवड करण्याचा सल्ला जिल्हा कृषी…

साताऱ्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने नुकसानभरपाईचे निकष…

मध्यरात्री दोनच्या सुमारास चौघा चोरट्यांनी तेथे घुसून घराचा पत्र्याचा दरवाजा तोडला. चोरट्यांनी शकील मणेरी यांच्या आईवर चाकूने हल्ला करून दहशत…

भाजपची सत्ता आल्यानंतर आज ११ वर्षानंतरही महाराष्ट्रासह देशातील शेतकरी हताश आहेत. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले.

प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही.

सर्व बोगस बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते, अशी माहिती कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिली.

पावसाळा जवळ आल्यानं खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असून, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी खत-बियाण्यांच्या खरेदीसाठी सक्रिय झाले आहेत.

एका वृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात पायाला वजनदार दगड बांधून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना माढा येथे घडली.