शेतकरी News

जळगावमधील जैन इरिगेशन आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

केंद्र सरकारने देशात आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ केले असून सुरवातीला ३० सप्टेंबर पर्यंतच देण्यात आलेली…

Farmer Emotional Video Viral: उभं पीक बुडालं, संसार डोळ्यासमोर उध्वस्त… लातूरच्या शेतकऱ्याचा असहाय आक्रोश पाहून मन सुन्न होईल…

केंद्र सरकारने आयात शूल्क सवलतीचा कालावधी वाढविल्याने देशांतर्गत कापसाचे दर यंदा हमीभावापेक्षा कमीच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज, शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी मलकापूर येथील…

ती उणीव दूर करण्यात येवून प्रत्येक रस्त्याचे वर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या…

सध्या लाडकी बहीण व शेतकऱ्यांच्या विविध योजनांमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. मात्र, यावरही लवकरच मार्ग निघेल.

आर्थिक अनियमिततेमुळे तोट्यात आलेला यशवंत सहकारी साखर कारखाना काही वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडील जमिनीची विक्री करून हा कारखाना पुन्हा सुरू…

१९९० मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी भारतातील कृषी संशोधन, शिक्षण आणि धोरणांसाठी काम करणारी एक स्वतंत्र वैज्ञानिक संस्था…

जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग, तूर आणि चवळी या कडधान्य वर्गीय पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ४६ हजार ४१० हेक्टर आहे. प्रत्यक्षात…

अमेरिकेने भारतीय वस्त्र निर्यातीवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारतातील वस्त्रोद्योगांवर दबाव वाढला असून,…

विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेली जिल्ह्यातील महामार्ग जाणार नाही, ही अधिसूचना सरकारने मागे घेतली आहे.