शेतकरी News

या यात्रेत यवतमाळसह विदर्भातील शेतकरी विधवा विशेष बसने मुंबईत जाऊन २० लाखांचा हा पलंग पाहणार आहेत.

पळशी (ता. खटाव) येथे खटाव माण ॲग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात नितीन…

गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच मानवी जीवितहानी देखील झाली आहे. या…

विदर्भाच्या टोकावरील बुलढाणा जिल्ह्यातील अमोना (तालुका चिखली) येथील शेकडो शेतकरी, गावकरी आणि शेतमजूर, पाण्याच्या अजब चक्रव्युहाने घायकुतीला आले आहे.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सुमारे सहा हजार कोटी, कृषी समृद्धी योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात…

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण ने शुक्रवारी शेतकरी आणि भूखंड धारकांची बैठक बोलावली या बैठकीला शेतकरी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीत पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे.…

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग, सावंतवाडी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हे हत्ती धुमाकूळ घालत आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, या निर्णयामुळे आदिवासींच्या जमिनी…

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न असून आगामी काळात देशव्यापी आंदोलन छेडण्याचे सूतोवाच त्यांनी केले.