scorecardresearch

शेतकरी News

The guaranteed price procurement process for soybeans will begin in Parbhani from November 15
शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर १५ नोव्हेंबर पासून सुरू होणार हमीभाव खरेदी; शासनाच्या खरेदी केंद्रांचे वरातीमागून घोडे

जिल्हयात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेले सोयाबीन, मुग, उडिद शेतकर्‍यांनी मिळेल त्या भावात बाजारात…

november rains may harm rabi crops
नोव्हेंबरमधील पावसाचा रब्बी हंगामावर परिणाम; हंगाम लांबणार असल्याने कडधान्ये महागण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…

kolhapur farmers Organization protest over sugarcane price
कोल्हापुरात शेतकरी संघटना आक्रमक; ऊस दराचा प्रश्न तापला

ऊस दरासाठीची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सोमवारची पहिली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संघटनांनी गुरुवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी…

​Unseasonal rains cause major damage to agriculture in Sindhudurg
​अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतीचे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरुवात, १७ हजार शेतकरी बाधित

​जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…

social media war between Karade Master and Raviraj Sable
आंदोलन बच्चू कडूंचे, मात्र कराळे मास्तर आणि रविराज साबळेंमध्ये सोशल मीडिया वॉर; म्हणे, “तुला शेतातील वांगं तरी कळतं का?”

सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर असलेले वर्धा येथील नितेश कराडे आणि रविराज साबळे दोघेही बच्चू कडू च्या आंदोलन मागे घेण्यावरून एकमेकांविरोधात…

Huge loss to paddy crops including rabi crops; Farmers in distress in Palghar
शहरबात : लांबलेल्या पावसाने कामांची रखडपट्टी

सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…

unseasonal rain damages paddy crop on one lakh hectares in maharashtra
पावसाने भात मातीमोल! राज्यभरात एक लाख हेक्टरवर नुकसान; कांद्यालाही फटका

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान…

Kolhapur sugarcane price protest swabhimani agitation farmers march
ऊस दरासाठी शिरोळ तहसील, दालमिया कारखान्यावर मोर्चा; कागल तालुक्यात ऊसतोडणी बंद पाडल्या

ऊसदरासाठी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर तसेच पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर या खासगी कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला.

Heavy rains in Konkan cause damage to harvested rice crop Mumbai print news
Heavy Rains: एक लाख हेक्टरवरील भात मातीमोल वाचा, कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान

राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.

micro irrigation scheme, More Crop per Drop, Dhule farmers subsidy, Scheduled Caste farmers irrigation,
‘प्रति थेंब अधिक पिक’ कृषी अनुदानासह सूक्ष्म सिंचन योजना : कुणासाठी?

‘प्रति थेंब अधिक पिक’ या संकल्पनेवर आधारित सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अधिकाधिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळावा…

Farmers' worries increased due to prolonged rains and missing winter
खबर पीक पाण्याची : लांबलेला पाऊस अन् गायब झालेला हिवाळा

राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…