शेतकरी News

२०२५ – २६ या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मारुती डवरे यांच्याकडे तीन एकर शेती असून सततची नापिकी, कर्जाचा बोजा हा दरवर्षी वाढत चालत असल्याने नेहमी चिंतेत राहायचे.

सध्या मराठवाड्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे.शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत पेरणी करण्याची घाई टाळावी,…

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध मोडून काढण्यासाठी आणि बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी शासनाने संवाददूत हे पथक स्थापन केले…

समांतर चार पदरी महामार्ग असताना सुपीक जमिनी संपादन करून शक्तिपीठ महामार्ग उभारण्याचा अट्टहास निरर्थक आहे. त्यामुळे कृषी आणि पर्यावरणाचे तर…

राज्य सरकार नवीन धोरणे आणि योजनांच्या माध्यमातून वेगवगळ्या संशोधन प्रकल्पांना मान्यता प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे नक्की पाठपुरावा करील,’ अशी…

याशिवाय मोठ्या प्रमाणात शेतजमिनींचेही नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले…

इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि पारदेवी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी गावातून एमआयडीसी विरोधात काढलेला मोर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

कधी पाऊस ओढ देतो, तर कधी अल्पावधीत वारेमाप कोसळतो. यंदा तर पावसाळा सुरू होण्याआधीच वळवाचा फटका बसला आहे. हंगाम सुरू…

बिद्री (ता. कागल ) साखर कारखान्याच्या सुमारे १३८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार…

खरीप हंगामाची तयारी सुरू होताच ठाणे जिल्ह्यात रासायनिक खते आणि बी-बियाण्यांचा पुरवठा वेगाने सुरू झाला आहे.जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर पाच…

विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून ७७ वर्षीय शेतकरी संभाजी बाबुराव सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…