शेतकरी News
सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वाटप होणारी मदत मात्र ‘ केवायसी’ च्या चक्रात अडकलेली आहे.
जिल्हयात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेले सोयाबीन, मुग, उडिद शेतकर्यांनी मिळेल त्या भावात बाजारात…
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
ऊस दरासाठीची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सोमवारची पहिली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संघटनांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर असलेले वर्धा येथील नितेश कराडे आणि रविराज साबळे दोघेही बच्चू कडू च्या आंदोलन मागे घेण्यावरून एकमेकांविरोधात…
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान…
ऊसदरासाठी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर तसेच पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर या खासगी कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.
‘प्रति थेंब अधिक पिक’ या संकल्पनेवर आधारित सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अधिकाधिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळावा…
राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…