Page 2 of शेतकरी News
ऊसदरासाठी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर तसेच पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर या खासगी कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.
‘प्रति थेंब अधिक पिक’ या संकल्पनेवर आधारित सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अधिकाधिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळावा…
राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…
आरक्षण आंदोलनानंतर मनोज जरांगे आता शेतकरी नेतृत्त्वाकडे वळत असल्याची चर्चा सुरू असून, मराठवाड्यातील शेती प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत…
घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. जनावरांच्या गोठा किंवा शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा २० हजार…
तांत्रिक अडचण उद्भवणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आणि योग्य दाबाचा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणच्या व्यवस्थापनाने…
Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…
Prakash Ambedkar vs Ajit Pawar : “अजित पवार, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार?” असा प्रश्न…
शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे ॲप…
हमीदरात कापूस खरेदी करण्याचा निर्णय ‘सीसीआय’ने घेतला असला तरी प्रति एकर ३ ते ५.६० क्विंटल खरेदी करण्याची अट शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक…
केळीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.