scorecardresearch

Page 2 of शेतकरी News

shetkari kamgar party struggles to survive in Maharashtra politics regional parties crisis
७८ व्या वर्षात पदार्पण केलेल्या शेकापसमोर आव्हानांचा डोंगर

शेतकरी कामगार पक्षाने ७८व्या वर्षात पदार्पण केले असले तरी आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेला असून, पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात…

fertilizer shortage hits uran farmers during kharif season farmers worry kharif fertilizer supply issue
उरणमध्ये खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे.

onion purchase irregularities exposed in nashik nafed centres farmers demand transparency onion procurement scam Maharashtra
कांदा खरेदीत अनियमितता? वाचा, नाफेड, एनसीसीएफच्या खरेदीत गैरव्यवहार कसा झाला

नाफेड व एनसीसीएफ मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत गैरप्रकार होत असल्यामुळे राज्य सरकारने १८ जुलै २०२५ रोजी शासन निर्णय काढून दक्षता…

beef slaughter boycott in Maharashtra hits farmers leather workers beef trade ban news
राज्यात जनावरांची कत्तल बंद? सविस्तर वाचा, कथित गोरक्षकांच्या बंदोबस्ताची मागणी कोणी केली फ्रीमियम स्टोरी

ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे.

farmers crop insurance news in marathi
पीक विमा योजनेत यंदा तब्बल ५० टक्के शेतकऱ्यांची घट; बोगसगिरीला लगाम लावण्याचा परिणाम

राज्यात गेली दोन वर्षे एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत मोठ्याप्रमाणात बोगस शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर…

Minister Jayakumar Rawal
खासगी बाजार समित्यांच्या मनमानीस लगाम लावण्यासाठी… 

महिन्याभरातच तयार करण्यात आलेल्या बांगड आणि इतर तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येणार असून लवकरच विपणन  क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसणार असल्याचे सुतोवाच…

ahilyanagar 20 cases filed against 21 illegal moneylenders 25 hectares land returned to farmers
नगर जिल्ह्यात २१ बेकायदा सावकारांविरुद्ध २० गुन्हे; २५ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना सावकारांकडून परत

अहिल्यानगर बेकायदा २१ सावकारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१९ गुन्ह्यांत आतापर्यंत २५ हेक्टर जमिन संबंधित शेतकऱ्यांना…

नगर जिल्ह्यात किसान सन्मान योजनेचे १०९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात

योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

kalyan Kosle village farmer flourished his farm by using completely organic fertilizers
पीक विम्याला अल्प प्रतिसाद; गैरप्रकार रोखल्याने निम्मे शेतकरी योजनेपासून दूर

पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एक रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

इतका हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही; उद्धव ठाकरे यांचा टोला

शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब बिलेवर यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी…

ताज्या बातम्या