Page 2 of शेतकरी News

शेतकरी कामगार पक्षाने ७८व्या वर्षात पदार्पण केले असले तरी आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेला असून, पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात…

उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे.

नाफेड व एनसीसीएफ मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीत गैरप्रकार होत असल्यामुळे राज्य सरकारने १८ जुलै २०२५ रोजी शासन निर्णय काढून दक्षता…

ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे.

राज्यात गेली दोन वर्षे एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत मोठ्याप्रमाणात बोगस शेतकऱ्यांनी बनावट दस्तावेज सादर…

महिन्याभरातच तयार करण्यात आलेल्या बांगड आणि इतर तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येणार असून लवकरच विपणन क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसणार असल्याचे सुतोवाच…

अहिल्यानगर बेकायदा २१ सावकारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.१९ गुन्ह्यांत आतापर्यंत २५ हेक्टर जमिन संबंधित शेतकऱ्यांना…

शेतकरी संघटनेची १९ ऑगस्ट रोजी डिकसळ (ता. इंदापूर) येथे ऊस व दूध परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

सर्वांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल…

पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एक रुपयात विम्याची योजना बंद करीत सरकारने लागू केलेल्या नव्या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब बिलेवर यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी…