Page 2 of शेतकरी News

भंडारा जिल्ह्यात मागील १ महिन्यापासून कृषी सेवा केंद्रात उपलब्ध असलेल्या खताची व पॉस मशीनवरील शिल्लक साठा याची पडताळणी मोहीम सुरू…

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी याबाबतची भूमिका मांडली.

चालू हंगामात मे महिन्याच्या मध्यापासून अनेक भागात पाउस पडत असून हंगामाच्या सुरूवातीलाच चांगला पाउस झाल्याने खरीपाचा पेरा यंदा लवकर झाला…

ऊस एकेकाळी सर्वांत सोपे आणि सहज उत्पन्न देणारे नगदी पीक समजले जायचे. त्यामुळेच या पिकाला आळशी पीक असेही म्हटले जायचे.…

सध्या कापसाला भाव आहे साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल. नवा कापूस येईल तेव्हा तो सहा हजारांच्या आसपास असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी झाली.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यात श्रमिक मुक्ती संघटनेने आदिवासी बांधवांना शेतजमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आदिवासी बांधव त्यांच्या…

भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून १५० ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. जून महिन्यात भात लावणी सुरू होते आणि…

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी एक लाख २५ हजार जुडी कोथिंबीर, मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

राज्य, तसेच परराज्यातून रविवारी ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

जळगावमधील जैन इरिगेशन आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तिरूचिरापल्ली येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.