scorecardresearch

पावसामुळे जिल्ह्य़ात भातशेतीचे मोठे नुकसान; पाच कोटी रुपयांची मालमत्ता हानी

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ात लावणी झालेली भातशेती आणि खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे पाच कोटी रुपये नुकसान…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

जिल्ह्य़ात १४ व १५ जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व जमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत…

कापूस हमीभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; अल्प वाढीने कास्तकारांमध्ये असंतोष

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर तुटपुंज्या वाढीवरून विदर्भात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याच्या बेतात आहे.…

शेतकऱ्यांचा लढवय्या नेता

शेकापचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांना प्रकृती साथ देत नसतानासुद्धा न्हावाशेवा बंदरासाठी जमिनी देणाऱ्या शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांवर लढय़ाचे…

शेतकऱ्यांच्या बांधावर शेतीसंशोधन

कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठा कालावधी लागतो. ही दरी दूर करण्यास केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने कृषीसंशोधन शेतकऱ्यांच्या…

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची बँकांना सक्ती

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत व प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सुमारे ३४…

‘अन्नसुरक्षा’ आणि शेतकरीहित

ज्या अन्नसुरक्षा विधेयकासाठी वटहुकूम काढू की विशेष अधिवेशन बोलावू अशी सरकारची घाई चालली आहे, त्यावर ‘शेतकरीविरोधी’ असा शिक्का आधीच काही…

शेतकऱ्यांचे लाखो रुपये घेऊन नागपूरच्या कंपनीचा पोबारा

शेतकऱ्यांना अश्वगंधा आणि कोरफड या वनौषधींची लागवड केल्यास भरपूर उत्पादन होऊन लाखो रुपये कमावता येतील, असे सांगून लागवडीसाठी जे बी…

शेतकऱ्यांना मागितल्यावर कर्ज मिळेल असे नियोजन करा – तटकरे

शेतकऱ्यांना मागितल्यावर कर्जपुरवठा झाला पाहिजे असे नियोजन करण्याची सूचना रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी जिल्ह्य़ातील बँकांना केली आहे. खरीप हंगामाच्या…

सोलापूर जिल्हय़ात दडी मारलेल्या मृगाच्या पावसाची दमदार हजेरी

मृग नक्षत्राच्या पावसामुळे जिल्हय़ातील दुष्काळाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी खरीप पिकांच्या पेरण्यांच्या कामांना वेग आल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांची हेळसांड थांबवा, राष्ट्रवादी किसान सभेची मागणी

पेरणीसाठी पीककर्ज घेण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांची राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून हेळसांड करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा हा त्रास दूर करून त्यांना तत्काळ पीककर्ज उपलब्ध…

संबंधित बातम्या