Page 62 of शेती News

२५ जूननंतरच राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रीय होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेचा जिल्ह्याला दुहेरी लाभ होताना दिसत आहे.

खरेदीत कबड्डी व पंगा या दोन कापूस वाणांची जोरात चर्चा आहे. कारण बहुतांश याच वाणांचा आग्रह धरीत आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसाममधील ‘फर्टिलाइजर जिहाद’ संपविणार असल्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी आता त्यावर टीकेची झोड उठविली आहे.

शेती उत्पादकतेत होणारी सतत घट, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे कमी भाव या पार्श्वभूमीवर समुद्रपूर तालुक्यातील खैरगाव येथील शोभाताई गायधने या…

Viral video: शेतीच्या बांधावरील वादाचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्प प्रशासनाने दखल घ्यावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात इशारा देण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ३५० रुपये भाव मिळाला.

यंत्रमानव शेतीकामे कमीत कमी वेळात सहजरीत्या करु शकतो, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.

जनुकीय सुधारित (Genetically Modified) अन्न हा वादग्रस्त विषय. विशेषतः युरोपमध्ये याचा विरोध होत आहे. जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास आणि वाढत्या…

राज्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे…

करोनाकाळात हळदीला वाढलेली मागणी आता कमी झाली आहे. काढणी करून बाजारात आलेल्या हळदीला अपेक्षित दर नाही. त्यामागच्या कारणांचा आणि सद्य:स्थितीचा…