scorecardresearch

Heavy rains in Nandurbar cause major damage to crops standing in the fields
नंदुरबार जिल्ह्यात होत्याचे नव्हते….मुसळधार पावसामुळे असे झाले नुकसान…

ऐन दिवाळीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पावसामुळे संकटाचे काळे ढग दाटले. प्रशासनाने पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवित जिल्ह्याला यलो अलर्ट दिला…

The most damage was done to the paddy fields spread over 29 thousand hectares in Igatpuri taluka
या पावसाला काय म्हणावे ?… इगतपुरीत चार तासातच इतका झाला पाऊस…भातशेतीला फटका

इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टरवर असलेल्या भातशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून…

Unseasonal rains lashed many parts of Nashik district destroying crops
नाशिकला अवकाळीचा तडाखा… द्राक्ष, कांदा उत्पादक अडचणीत…

सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे नाशिक जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही अधूनमधून पाऊस येत…

Mahayuti government is anti-farmer: MLA Nana Patole
महायुती सरकार शेतकरी विरोधी : आ. नाना पटोले

आ. नाना पटोले हे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या द्वारे आयोजित दिवाळी मिलन सोहळ्याकरिता गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान…

Elephant Omkar enters Mumbai Goa highway for the second time
​मुंबई-गोवा महामार्गावर ‘ओंकार’ हत्तीचा दुसऱ्यांदा प्रवेश, शेतकरी हवालदिल

​ओंकार हत्ती मूळात दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यात नेतर्डे परिसरात दाखल झाला होता. तेथून त्याने गोवा राज्यात प्रवेश केला आणि पुन्हा…

Damage to harvested paddy crop in Gondia district
Video: अवकाळीने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी ! कापणी केलेल्या धानपिकाचे नुकसान ; शेतकऱ्यांवरील संकट कायम…

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले…

Gondia farmers affected by Unseasonal rains on the verge of harvest
गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाचे थैमान, उभे आणि कापणी केलेले धानाचे पीक भिजले

काही ठिकाणी चुरणीचे कामही सुरू आहे. अनेक ठिकाणी कापणीनंतर भात शेतात सुकविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तर मोठे शेतकरी कापणी यंत्राद्वारे…

Maharashtra  CM Devendra Fadnavis  announces Bring 25 Lakh Hectares Under Natural Farming
राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार- मुख्यमंत्री

राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

Maharashtra Govt Compensation Pending Farmers No Diwali Nandar Village Paithan sambhajinagar
दिवाळीत ‘नांदर’मध्ये सूतकी सावट; अतिवृष्टीग्रस्त गावे अनुदानापासून वंचित…

पैठण तालुक्यातील नांदर महसूल मंडळात दोन अतिवृष्टी आणि दिवाळीतील पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने सूतकी सावटात दिवाळी…

marathwada cotton yield falls amid excessive rainfall
धक्कादायक! मराठवाड्यात कापसाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांची मोठी तूट…

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांची तूट आली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या