Page 3 of किल्ला News

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapses: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटांचा पुतळा कोसळल्यानंतर आता त्याठिकाणी १००…

उच्च न्यायालयाने विशाळगडावरील कारवाई तत्काळ थांबवावी, असे आदेश देऊन शासनाची कानउघाडणी केली. सप्टेंबरपर्यंत कुठलीही मोडतोड करू नये, असे बजावले आहे.…

विरार जवळील अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनारी मृत अवस्थेत व्हेल मासा आढळून आला आहे.

रामशेजसह नाशिक जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी व पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षाने गडांसह येथील ऐतिहासिक वारसा…

वसई किल्ल्याचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

निसर्गप्रेमाने झपाटलेल्या आणि माहितीपटाद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्याचे दस्तावेजीकरण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या दिग्दर्शकाची ही गोष्ट. आर्थिक आणि कुठलेही तांत्रिक पाठबळ नसताना ते…

राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले असून अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य करत अहमदनगरचे नाव बदलले आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे.

बिगरसरकारी गटाच्या ‘समन्स’वर आमदारांची उपस्थिती या महत्त्वाव्यतिरिक्त मैतेईच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या कंगला किल्ल्याची निवडही महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्यभिषेक सोहळा आयोजित करताना सागरी किल्ल्यांची सफर घडवून आणारे पर्यटन घडवून आणणारी योजनाही तयार आहे.

एकीकडे बेशिस्त नागरिक आणि पर्यटकांमुळे किल्याचे पावित्र्य खराब होते. दुसरीकडे वय झाले असूनही झाडलोट करणाऱ्या आजी गड आणि किल्ल्याचे आपल्या…