Page 8 of अकरावी प्रवेशप्रक्रिया News

राज्यात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ग्रामीण भागातून तीव्र विरोध होत असून, शिक्षक महासंघाने मुख्यमंत्र्यांना ऑफलाइन…

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर आता अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात…

महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. गेल्या वर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या महानगर क्षेत्रांमध्येच…

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर आता अर्ज नोंदणी व पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेला २६ मे रोजी सकाळी ११ वाजता…

शालेय शिक्षण विभागाने ६ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार यंदा राज्यातील अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या सूचना देण्यात…

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अकरावी प्रवेशाचे…

या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय एकाच संकुलात असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला संस्थाचालकांकडून विरोध करण्यात येत…

राज्य शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून (२१ मे २०२५) ही प्रक्रिया सुरू होणार…

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या यु डायस क्रमांकावरूनच प्रवेशाचा पहिला भाग भरून घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १ हजार ४२२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या तीन शाखांसाठी एकूण प्रवेश क्षमता १…

प्रत्यक्ष नोंदणी आणि महाविद्यालय पसंतीक्रम भरत असताना देखिल सर्व्हर डाऊनमुळे प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट बंद झाल्याचे दिसून येत आहे.

यंदापासून राज्यभरात अकरावी प्रवेश परीक्षा केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येणार आहे.