मुंबईला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.
मुंबई पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपत आल्यामुळे ती शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद…
दुर्गंधीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याच्या भितीने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजार बळाविण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीचा स्थानिक नागरिकांना दुर्गंधी तसेच कचरा वाहतुकीचा त्रास होणार नाही याची दक्षता काटेकोरपणे घेण्याच्याही सूचना ठाणे…