Page 3 of भूगोल (Geography) News

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात राहणाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून हा असतो. या दिवसाला समर सोलस्टिस (Summer Solstice) असे म्हणतात.

भारतातील अर्थकारण, समाजजीवन, संस्कृती सारे काही ज्या मोसमी वाऱ्यांभोवती फिरते, त्यांचा अभ्यास जगभरातील तज्ज्ञ इसवी सन पूर्व काळापासून करत आले…

ही साधारणपणे ५०२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १५२२ चा जुलै महिना होता आणि ठिकाण होते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेस समुद्रात असणारे केप व्हर्डे.…

एखादे गाव राजधानी होण्यासाठी केवळ राज्यकर्त्यांची इच्छा नव्हे तर भौगोलिक घटक कसे महत्त्वाचे ठरतात याचे ठळक उदाहरण म्हणजे दिल्ली. भारतातील पहिले…

आधुनिक भारताला आकार देणाऱ्या थोर विभूतींपैकी एक भारतरत्न इंजिनीअर डॉ. एम. विश्वेश्वरैया भारतमातेचे केवढे महान सुपुत्र होते हे अभ्यासानंतरच कळते.

देश, धर्म या सीमांच्या पलीकडे जाऊन सर आर्थर कॉटन यांनी भारतात, गोदावरी नदीच्या खोऱ्यात सिंचनासंदर्भात जे काम केले, त्यामुळे तिथल्या…

इंग्लंडला जाण्यापूर्वी कोलकाता येथे जनतेतर्फे गव्हर्नर जनरल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला व तेथील टाऊन हॉलमध्ये जिवंतपणी त्यांचा पुतळा बसवण्यात…

जगातील सर्वात जुने ‘जावा’ नावाचे धरण प्राचीन मेसोपोटेमियातले. इ. स. पूर्व ३०००, म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीच्या या धरणाचे अवशेष सध्याच्या…

एकही माणूस न गमावता, रक्ताचा थेंबही न सांडता बाजीराव पेशव्यांनी निजामाला त्याच्या एक लाख सैन्यासह शरण आणले.

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतभूमीला पडलेले एक तेजस्वी स्वप्न होते. असे विलक्षण स्वप्न की ज्याचे जनमनातले तेज आज साडेतीनशे वर्षांनंतरही…

‘प्राचीन काळच्या साम्राटांपासून ते सध्याच्या राज्यकर्त्यांपर्यंत सर्वजण भूगोलाचे गुलाम किंवा कैदी आहेत.’ टिम मार्शल यांच्या ‘प्रिझनर्स ऑफ जिओग्राफी’ या ग्रंथाचे…

आल्फ्रेड वेजेनर यांनी त्यांच्या ‘भूखंड निर्मितीच्या सिद्धांतां’त प्राचीन संयुक्त महाखंडाची कल्पना मांडली. त्यामुळे सव्वाशे वर्षांपूर्वीपर्यंत फारसे कुणाला माहीतही नसलेले गोंडवन…