आणि आम्ही उत्साहात जागलो!

रत्नांग्रीसूर्याला केल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला अन् तो माफी मागता झाला हे चांगलेच झाले असे म्हणावयास हवे. मात्र, यानिमित्ताने राष्ट्रवादीकारांचीही झोप…

मृत्युंजयी ऋणानुबंध

शिवाजी सावंत यांनी महाभारतासारख्या महाकाव्यातून कर्णाची शोकात्मिका नेमकी हेरली आणि पल्लेदार, रसाळ भाषेत ‘मृत्युंजय’ सादर केलं. या पुस्तकाचं गारूड कायम…

कर्जाचा देदीप्यमान इतिहास

समाजाची रचना, बांधणी, काहींचा विनाश या सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण असतं. बऱ्याचदा आपण कारणं अन्यत्र शोधतो आणि अर्थकारणाकडे दुर्लक्ष करतो. ती…

कोणी? कोणाला?

सुब्रतो रॉय आणि विजय मल्ल्या या उद्योगपतींनी आपापले उद्योग आणि त्यांत गुंतवणूक करणाऱ्यांना भिकेला लावले. आता दोघांच्याही उद्योगविश्वावर टाच आणण्याचे…

‘जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट’ या विषयावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान

वसई येथील मराठी वाङ्मय मंडळातर्फे येत्या १७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिकीकरण आणि आपले महिन्याचे बजेट’ या विषयावर ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश…

कोण म्हणतो टक्का दिला?

आर्थिक क्षेत्रात वास्तव परिस्थितीच्या बरोबरीने आभासालाही महत्त्व असते. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार काय पावले उचलते हे जितके महत्त्वाचे तितकेच त्यासाठीचे…

फाशीनंतरचा फास

अफझल गुरूला राजकीयदृष्टय़ा सोयीच्या वेळी फासावर लटकावले म्हणजे मोठी कामगिरी केली असे काँग्रेसजनांनी मानण्याची गरज नाही आणि अफझल गुरूची फाशी…

एका डुबकीसाठी..

आपापल्या समूहांत, आपापल्याच देवतांसाठी साजऱ्या होणाऱ्या उत्सवांपेक्षा कुंभमेळा निराळा.. तो प्रांतोप्रांतीच्या विविधभाषी सामान्य माणसांचा, त्याहीपेक्षा साधूंचा! सरकारी आश्रय नवा नसलेल्या…

ही चिनी फुलांची माला..!

पाकने आपले ग्वादर हे बंदर चीनकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकची ही दुहेरी खेळी आहेच, शिवाय चीन केवळ आर्थिक विचार…

इस्लामची इभ्रत

एरवी निधर्मीवादाची पुंगी वाजवत टीव्ही वाहिन्यांचे उंबरठे झिजवणारे विचारवंतही काश्मिरी धर्ममरतडांचा सक्रिय निषेध करताना दिसत नाहीत. कोणत्याही धर्माचा असा निलाजरा…

सहकाराचा नवा सत्ताकायदा

सहकाराच्या शिडीने सत्ता हस्तगत करायची आणि सत्तेत राहून सहकारातील आपले हितसंबंध जपत राहायचे हे सध्याचे चित्र. त्यात प्रस्तावित सहकार कायद्याने…

जगाच्या प्रगतीमागे ज्ञानलालसा हे कारण- गिरीश कुबेर

जग पुढे जाण्यामागे ज्ञानलालसा हे कारण आहे. पुढे जाणारे जग आपण फार कुतूहलाने पाहतो. त्यामागे मोठी ज्ञानलालसा असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे…

संबंधित बातम्या