Page 31 of सरकारी योजना News

या कंत्राटदारांव्यतिरिक्त १५ कंत्राटदारांनी दिलेल्या निकषाप्रमाणे वेळेत काम सुरुच न केल्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ४१६ लाभार्थी शेतकरी वंचित आहे.

प्रायोगिक तत्वावर काही शेतकऱ्यांची निवड करुन शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती उद्योग यशस्वी करण्याची सूचना मित्तल यांनी केली होती.

अल्प बचत योजनेतील ही सर्वोच्च परतावा देणारी गुंतवणूक असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे.

विस्तारित टेंभू योजनेला ७ हजार ३७० कोटी खर्च येणार असून आतापर्यंत ३ हजार ४०० कोटी रूपये खर्च झाले आहेत.

आरोग्य विभागाने त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत तब्बल एक लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देऊ, असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री सावे यांनी…

गर्भवतींना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात शारीरिक क्षमता नसतानाही केवळ आर्थिक कारणांमुळे मोलमजुरी, कष्टाची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर…

जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत १९ तलावांचे सुशोभीकरण पूर्ण झाले.

नागपुरातील भांडेवाडी येथे एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये कल्याणकारी योजना, हिंदुत्वाचा अजेंडा आणि जातीय राजकारणाचे मुद्दे गाजले. हे मुद्दे पुढील काही निवडणुकातही कायम राहतील,…

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी कुणासाठी? असा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे.