Page 8 of सरकार News

ससून रुग्णालयाप्रमाणेच औंध येथील जिल्हा रुग्णालयातही बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलांसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा…

राज्य सरकारच्या प्रयत्नांबाबत उच्च न्यायालय समाधानी

अर्थसंकल्प मांडता तरी कशाला? अर्थसंकल्पातल्या तरतुदींना काही अर्थ आहे की नाही? यापूर्वी कोणी अर्थमंत्री झाले नव्हते काय ? या शब्दात…


सर्वाधिक गुंतवणूक धाराशिव जिल्ह्यात असून, आतापर्यंत ३५८ पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. १ हजार २०० मेगावॉटचे काम सुरू असल्याची माहिती अपारंपरिक…

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘मोटर वाहने समूहक (अॅग्रीगेटर) मार्गदर्शक तत्त्वे २०२५’ अशा शीर्षकाच्या नियमावलीत ही सुधारणा केली गेली आहे.…

१९७५ मध्ये घोषित आणीबाणी अनुभवलेल्या भारतात आज अघोषित आणीबाणीच चालू आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते यांनी…

सरकारे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वरिष्ट सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून या घोटाळ्याची तीन महिन्यांत चौकशी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षसंघटनेचे मजबूत पाठबळ सरकारला देणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण…

कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, या सुधारणांमुळे कर्मचाऱ्यांच्या शोषणाला कायदेशीर मान्यता मिळेल.

Who is Paetongtarn Shinawatra : थाडलंडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून अवघे काही महिने उलटले असतानाच पायतोंगटार्न अडचणीत सापडल्या आहेत.

सरकारने तुरीची आयात ३१ मार्च २०२६ पर्यंत खुली ठेवली आहे. त्याचे परिणाम बाजारावर जाणवू लागले आहेत.