scorecardresearch

काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने वचनपूर्ती करावी

काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारच्या अनास्थेबद्दल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून…

सिंधुदुर्गातील वसतिगृहांकडे शासनाचे दुर्लक्ष!

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात समाजकल्याण खात्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या मुला-मुलींच्या वसतिगृहाबाबत वेळोवेळी तक्रारी होऊनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सावंतवाडीमधील…

गतवर्षी भरमसाठ खर्च, यंदा मात्र निधीला कात्री!

सर्वशिक्षा अभियानावर गतवर्षी ८४ कोटी खर्च झाल्यानंतर यंदा मात्र निधीला कात्री लावण्यात आली. या वर्षी केवळ ४९ कोटींवर बोळवण करण्यात…

महिला धोरणाची चौथी चिंधी

अलीकडे स्त्रियांच्या मालमत्तेसंबंधी आणि संरक्षणासंबंधी झालेले कायदे पाहिले तर या कल्याणकारी योजनांमुळे साऱ्या देशाची अधोगतीच होण्याची शक्यता अधिक दिसते. तीन…

दुष्काळग्रस्तांचे स्थलांतर नाही राज्य सरकारचा दावा

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातून मुंबई वा पुण्यात स्थलांतर झालेले नसल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेत लेखी…

एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत ‘नागपूर बंद’

* मोर्चा, निदर्शनांनी दिवस गाजला * सर्वसामान्य नागरिकांना फटका जकात कराला पर्याय म्हणून शासनाने सुरू केलेल्या स्थानिक स्वराज्य कराला (एलबीटी)…

गाळउपशाचे अडीच कोटी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर खर्च!

राज्य सरकार कोरडय़ा तलावातील गाळ काढण्यास निधी देण्याबाबत अनुकूल असले, तरी केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या गाळात अडकला जात…

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

राज्य परिवहन मंडळातील निवृत्त कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी नाशिक विभाग राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विभागीय कार्यालयासमोर धरणे…

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर शरदचंद्र सिन्हा यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सरकारकडून थंड बस्त्यात

सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या लेखी विरोधामुळे सरकारची माघार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) निवृत्त महासंचालक…

विकासकाच्या फायद्यासाठी म्हाडावासीयांच्या क्षेत्रफळावरच शासनाचा डल्ला?

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाची पुरती वाट लावण्याचा एकमेव उद्योग आखण्यात आला आहे का, अशी शंका यावी या दिशेने शासनाने नवे सुधारीत…

सरकारी घोळ की हेतुपुरस्सर डोळेझाक

देशातील प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षण मिळण्याचा हक्क केंद्र सरकारने मान्य केल्यानंतर असे शिक्षण देण्यासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या, त्यामध्ये…

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे किती वेळा म्हणावे लागेल? – डॉ. कोत्तापल्ले

विधानसभेत जे काही घडले ते योग्य नव्हते. यशवंतराव चव्हाण यांनी ज्या विचारांचा पाया महाराष्ट्रात घातला, त्यांचे स्मरण जरी केले असते…

संबंधित बातम्या