ज्ञानेश्वरी News

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ठाण्यातील मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी साडेसहा वाजता आळंदीत दाखल झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे मी दर्शन घेतले आहे. याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.

अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा प्रवास करून मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या एक दिवस आधी म्हणजे १८ जून रोजी आळंदीमध्ये…

संत मुक्ताबाईंनी निभावलेल्या माता, भगिनी, गुरू, मैत्रीण अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहेत.

सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धआरती व अभिषेक करण्यात आला. संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली.

कार्तिकी वारीतील मुख्य एकादशी सोहळा उद्या (मंगळवारी) तर, माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा गुरुवारी (२८ नोव्हेंबर) संपन्न होणार आहे.

फलटण येथून माऊलींच्या पालखी रथ सकाळी बरडच्या दिशेला मार्गस्थ झाला. आळंदी संस्थांन कडून दिलेल्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून होत नसल्याने वादावादीचे…

दि.५ रोजीचे सकाळी सहा पासून ते दि.८रोजी रात्री बारा पर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज…

भारतीय संस्कृतीच्या उच्चाटनाचे काम वेगाने सुरू असल्याचे खेदाने स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आता एका पंथाने दुसऱ्या पंथाची निंदा…

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा साताऱ्यातील पाच दिवसांचा प्रवास आटोपून सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हरी नामाचा गजर…

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याने लोणंदला दुपारी बारा वाजता पालखी तळावर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली.