संतांच्या जीवनात निष्क्रियतेला थारा नाही, पण कर्तेपणाच्या भावनेलाही तिथे कणमात्र जागा नाही. ‘अवध भूषण रामायणा’च्या प्रारंभी सद्गुरूंना वंदन करताना त्यांना…
सद्गुरू गणेशनाथ रोज स्नानानंतर हस्तलिखित ज्ञानेश्वरी वाचत. त्यांच्याकडील प्रत अतिशय जीर्ण झाली होती. म्हणून स्वामींनी अत्यंत आत्मीयतेने आणि स्वच्छ, शुद्ध…