अवेळी झालेल्या गारांच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्य़ात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वसमत तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी गोविंदा आत्माराम डाढहाळे…
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांता मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांत दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या…
गारपिटीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता सतावत असून सोलापूर जिल्ह्य़ात शेतकऱ्यांवर यंदाच्या रब्बी पीक हंगामात विविध…
जिल्ह्यातील बहुतांश भागास गारपीट आणि पावसाने झोडपण्यास पंधरा दिवसांचा अवधी होऊनही पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट…