दुष्काळाबरोबरच गारपीट आणि अवकाळी पावसानेही हजारो गावांना झोडपल्याने राज्य सरकार केंद्राकडे मदतीसाठी फेरप्रस्ताव पाठविणार असून आता सहा हजार कोटी रुपयांची…
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केल्यानंतर ‘लोकसत्ता’ने लिहिलेल्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखाचा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र…
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शक्य आहे, ते सर्व काही करण्यास राज्य सरकार कटीबद्ध असून यासंदर्भातील निर्णय सोमवारी नागपूर अधिवेशनात…
अवकाळी पावसामुळे आणि रब्बी हंगामातही अनेक पिकांना फटका बसल्याने त्यांनाही मदत द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर अवकाळी पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांनाही…
पुन्हा एकदा गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील निफाड, देवळा, येवला, बागलाण, मालेगाव आसपासच्या परिसरांत द्राक्ष, कांदा, गहू व डाळिंब आदी पिकांचे…
फेब्रुवारीत गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना तालुक्यात अनेक त्रुटी राहिल्या असून भरपाईपासून वंचितांना प्रशासकीय पातळीवरून आजवर केवळ आश्वासनेच देण्यात आल्याची…