scorecardresearch

Half of the boats in Satpati could not reach the jetty
सातपाटीच्या निम्म्या बोटींना गाठता आली नाही जेट्टी; गाळ, चिखलातून बर्फ व इतर सामग्रीची करावी लागली वाहतूक

पालघर जिल्ह्यात असणाऱ्या २०१८ मासेमारी बोटींपैकी यंदाच्या आर्थिक वर्षात १९११ बोटीने मत्स्यव्यवसाय विभागाकडून परवाने घेतले असून त्यामध्ये सातपाटीच्या १९०- २००…

sangli ashta islampur hit by torrential thunder rain Waterlogged in october
यंदा पाच महिन्यात ११२ दिवस पावसाचे; सर्वाधिक पावसाची नोंद मुरबाडमध्ये, बदलापुरही ४ हजार पार

ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात बदलापूर शहरात सर्वाधिक ४९५ मिलीमीटर पाऊस पडला होता. तर इतर शहरातही सरासरी २५० मिलीमीटर पावसाची नोंद…

raigad monsoon rain impact on agriculture paddy crop damage
अतिवृष्टीमुळे दोन हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान…

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.

Sangli crop damage news
सांगलीत ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; अतिवृष्टीचा ९६ हजार शेतकऱ्यांना फटका

सप्टेंबर महिन्यातील जिल्ह्याची पावसाची सरासरी १३८.६ मिलीमीटर असताना प्रत्यक्षात २०३ मिलीमीटर पाऊस पडला. सरासरीच्या १४६.५ टक्के पाऊस झाला असल्याचे उपलब्ध…

There is no Dussehra gathering at Azad Maidan and no Ramleela
दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान अडवून का ठेवले… रामलीला आयोजकांचा सवाल

आझाद मैदानावर आता मेळावाही नाही आणि रामलीलाही नाही. त्यामुळे रामलीला आयोजकांमध्ये नाराजी आहे. मेळावा इथे घ्यायचा नव्हता, तर दसरा मेळाव्यासाठी…

A total of 52 revenue circles in Parbhani district have been declared as heavy rain affected
परभणी जिल्ह्यातील ८५ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण; सरसकट ५२ मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर

परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळात या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. काही महसूल मंडळात तीन वेळा तर…

Alandi Devasthan extends a helping hand to flood-affected farmers
आळंदी: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आळंदी देवस्थानचा मदतीचा हात; २१ लाखांचा धनादेश..

मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरे सर्व काही शेतकऱ्याने गमावले आहे.

APMC hit by rains; Vegetable prices increase by 30-40 percent
एपीएमसीला पावसाचा फटका; भाज्यांच्या दरात ३०-४० टक्क्यांनी वाढ

मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या मते, पालेभाज्यांचे दर २०-२५ टक्क्यांनी वाढले आहेत. पालक, कोथिंबीर, मेथी, पुदिना यांसह टोमॅटो, कारली, भेंडी यांचे दरही…

Rice crop destroyed due to stormy weather
वादळी वातावरणामुळे भात पीक भुईसपाट; शेतकरी चिंताग्रस्त, सर्वेक्षण सुरू

पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते…

Maharashtra records 120 percent of average rain
Maharashtra Rain : मोसमी पावसाच्या हंगामात देशभरात सरासरीच्या १०८ टक्के, तर राज्यात सरासरीच्या १२० टक्के पाऊस

यंदा नैत्रत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा…

shivendrasinhraje assured maximum aid to farmers
अतिवृष्टीग्रस्तांना जास्तीत जास्त मदत – शिवेंद्रसिंहराजे, शेतकरी हित जोपासण्यात ‘अजिंक्यतारा’ अग्रेसर

अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

impact of rains on soybeans
अतिवृष्टीमुळे सरमकुंडीच्या खवा उत्पादनावर परिणाम; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

जनावरांच्या मृत्यूमुळे तसेच चारा नसल्याने २५ टक्के दूध उत्पादन घटले असल्याचे खवा उत्पादक विनोद जोगदंड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या