शुक्रवार पासून खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासीसेवा तत्पुर्वी बंद करण्यात आली आहे.
लाखांदूर तालुक्यातून पुढे गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या सिमेंटकरणाचे काम पूर्ण झाले असून अगदी काही महिन्यातच या सिमेंट रस्त्याला…
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असून याचा परिणाम केरळात धडकणाऱ्या मान्सूनवर होणार आहे. परिणामी…