Page 6 of भारतीय संविधान News

आणीबाणीविषयक दुरुस्त्या, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, न्यायालयांचे अधिकार या सर्वांना प्रभावित करणारी ही दुरुस्ती होती.

भविष्यातही प्रियंका गांधींसाठी सगळे जमतील पण पक्षाला विजय मिळवून देण्यात त्यातले सर्वच सहभागी होतील याची खात्री देता येणे कठीण.

संविधान लागू झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांमध्ये सुमारे १०० हून अधिक घटनादुरुस्त्या झाल्या आहेत. काही दुरुस्त्यांनी संविधान अधिक सक्षम झाले तर…

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून ११ दिवस झाले असून राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटला आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गटनेतेपदी निवड…

संविधानाच्या विसाव्या भागात ३६८ क्रमांकाचा एकच अनुच्छेद आहे. हा अनुच्छेद आहे संविधानात सुधारणा करण्यासाठीचा…

संविधान सभेने संविधान स्वीकारण्याच्या घटनेला २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करावी, अशी मागणी…

संविधानातील अनुच्छेद ३६१ नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यावर न्यायालयीन कारवाई करता येत नाही. या विशेष संरक्षणाला आव्हान दिले गेले आहे.

संविधानातील तरतुदींचाच आधार घेऊन, आणीबाणी ‘घोषित’न करताही हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो…

जगाच्या इतिहासात १९२९ हे वर्ष लक्षवेधी ठरले ते जागतिक आर्थिक महामंदीमुळे. पहिल्या महायुद्धानंतर जगभर आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती.

राज्यघटना निर्मितीच्या तीन वर्षांत यासाठी एकूण ६३,९६, ७२९ रुपये इतका खर्च आला होता.

राज्यघटनेची मूल्यव्यवस्था वेगळ्या परिभाषेत प्राचीन काळापासून मांडणारी एक मोठी दर्शन परंपरा, संत परंपरा, तत्व परंपरा या देशाला आहे.

राज्यातील कारभार संविधानानुसार चालवणे अशक्य झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद ३५६ व्या अनुच्छेदात आहे…