Page 3 of जेडीयू News

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली.

बिहार सरकारने राज्यात जातीनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय काही काळापूर्वी घेतला होता, त्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. या अहवालामध्ये अंदाजित…

जर इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली, तर त्याचा फटका काँग्रेसलाच बसेल. काँग्रेस हे होऊ देईल का? असा दावा…

सनातन धर्मावरील वाद आणि राष्ट्रीय जनता दलाच्या मंत्र्याने रामचरितमानसवर केलेली टीका यामुळे भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर नितीश कुमार…

राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, त्यावेळी संसदेत चर्चा करताना एक दर्जा राखला जात होता. सभागृहाचे प्रमुख प्रत्येक…

एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राधा चरण साह यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. साह यांच्यावरील…

जेडी (यू) पक्षाचे खासदार हरिवंश सिंह यांनी राज्यसभेच्या उपसभापतीपदावरून बाजूला होण्यास विरोध केल्यानंतर त्यांना पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले…

जेडीयूच्या नितीश कुमार यांच्याशी युती तुटल्यानंतर भाजपाला बिहारमध्ये नव्या सहकाऱ्यांची गरज आहे. उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान आणि मुकेश साहनी यांच्यारुपाने…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड (जदयू) पक्षात अस्थितरता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच बिहारच्या सारणमध्ये दारू पिल्याने ४० जणांना मृत्यू झाला होता.

जनता दल (युनायटेड) आणि भाजपा यांच्यातील युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

नितीश यांनी २०१७ मध्ये एनडीएमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला होता त्यापूर्वी काँग्रेस आणि आरजेडीसोबत महागठबंधन प्रयोग केला होता.