Page 41 of ज्ञान News
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात पारंपरिक भारतीय पिकांबरोबरच शेतकरी इतर काही नावीन्यपूर्ण पिकांची लागवड करू शकतात. यांमध्ये पंचतारांकित भाज्यांचा विचार केला जाऊ…
माहिती अधिकाराच्या कक्षेत काय काय येणार याबाबत आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. यानिमित्ताने आपल्या अंगावर जो काही माहितीचा धबधबा आदळेल त्यापासून…
रोजच्या निरीक्षणातून काहीतरी वेगळं घडत असल्याचं लक्षात येण्याची आणि यांतून चांगल्या गोष्टींचा दीर्घकाळ पाठपुरावा करण्याची क्षमता फार थोडय़ा लोकांना लाभलेली…
स्वार्थ म्हणजे काय? जिथे ‘स्व’ म्हणजे ‘मी’लाच अर्थ आहे तो स्वार्थ. ‘मी’ आणि ‘माझे’ यांची चौकट जपण्याची अखंड धडपड म्हणजे…
शेतीमध्ये मातीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच मातीतून झाडाच्या वाढीचे घटक शोषून घेतले जातात. खासकरून शेतजमिनीचा वरचा साधारणपणे १० सेमी जाडीचा…
कोणतेही पीक काढायचे असेल तर शेतकरी सहसा बाजारात जाऊन त्याचे बियाणे खरेदी करतो. धान्य असो वा डाळी, कडधान्य असो वा…
श्रीगोंदवलेकर महाराज यांचे जे विचार आपण गेल्या भागात वाचले त्यातून अनेक तरंग आपल्या मनात उमटले असतीलच. त्यांचा मागोवा घेत बोधाचा…
जमिनीचा वापर केवळ पिकाच्या उत्पादनासाठी न करता जलसंवर्धनासाठीही करायला हवा. एक हंगामी पीक घेता येईल इतका जलसाठा शेतजमिनीतच करता आला…
या जगात ज्याचं कुणी नाही, असे आपणच आहोत आणि आपल्यालाच मदतीची गरज आहे. जेव्हा ती गरज पूर्ण होईल तेव्हाच आपण…
परोपकार किंवा सेवा हीसुद्धा ईश्वराचीच पूजा होते, सेवा होते. पण आपण जगाला मदत करायला जातो त्याचा हेतू काय असतो? तर…
मधमाश्यांच्या किमान तीन प्रजाती सतराव्या शतकापर्यंत फक्त पौर्वात्य प्रदेशापुरत्याच सीमित होत्या. नंतर माणसाने मधमाश्यांची मोहोळं स्वत:बरोबर देशोदेशी नेऊन मध आणि…
प्रारब्धानुरूप जन्मजात आर्थिक सुबत्ता असेल किंवा प्रयत्नपूर्वक आर्थिक सुस्थिती वाटय़ाला आली असेल तर अशा धनवंत साधकानं कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?…