Page 19 of संपादकांना पत्र News
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना महाराष्ट्र शासनाचा पहिलाच ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याने गानरसिकांना मनस्वी…
गृहखाते दहशतवादी हल्ला झाल्यावर हल्ल्याची पूर्वसूचना दिल्याची टिमकी वाजवते. गुप्तचर विभागाने दहशतवादी संघटना घातपात घडविणार असल्याच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे गृहखाते सर्व…
चिपळूण येथे भास्कर जाधव यांच्या कुटुंबात झालेल्या लग्नसोहळय़ाचा अफाट खर्च आणि जेवणावळींचे जे वर्णन जाहीर झाले, त्यावरून सर्व स्तरांतून त्यांच्यावर…
वेल्लुपिलाई प्रभाकरनचा १२ वर्षांचा मुलगा बालचंद्रन याचा लंकेच्या लष्करानं थंडपणानं खून केला असं एका फिल्मकारानं चित्रित केलं. बालचंद्रनला काहीतरी खायला…
मराठी माणसांची परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात राज्यात होत असलेली पीछेहाट आपण सर्वजण पाहतच आहोत. त्यासाठी वेळोवेळी मनसेकडून जी पावले उचलण्यात येतात ती…
राज ठाकरे यांच्या १२ फेब्रुवारीच्या कोल्हापूरच्या सभेला जमलेली तोबा गर्दी पाहून बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कच्या सभेची आठवण आली. पण या ठिकाणी…
आपल्या मुलामुलीच्या विवाहाला शाही व्यवस्थेला लाजवेल असा खर्च केल्याबद्दल नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर…
आपल्या देशात दिवंगत महनीय व्यक्ती किंवा राष्ट्रपुरुष यांना आदरांजली (अभिवादन) अर्पण करणे म्हणजे त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिवशी सरकारी सुट्टी…
‘फाशीनंतरचा फास’ हा अग्रलेख अत्यंत अचूक आणि कुणाचीही भीड न ठेवता लिहिलेला, परंतु तरीही अत्यंत संयमित असा आहे. त्याबद्दल अभिनंदन!…
सलामीला विंडीजवर दणदणीत विजय मिळवत अपेक्षा निर्माण केलेला भारतीय महिला संघ सुपरसिक्समध्ये दाखल होऊ न शकल्याने क्रिकेटप्रेमींची निराशाच झाली. मात्र…
सध्या ५० रुपयांत पुस्तक या योजनेचा मोठा बोलबाला चालू असतानाच लोकसत्तेत (८ फेब्रु.) पायरसीची बातमी छापून आली आहे. मला तरी…
‘तणावामागचे सत्य’ हा अग्रलेख व त्यात व्यक्त केलेले अतिभाबडे शेजार प्रेम हे पं. नेहरूंविषयीचे विचार योग्यच वाटतात. चीन स्वतंत्र झाल्यावर…