Page 24 of संपादकांना पत्र News

फेसबुकच्या माध्यमातून तरुणाई सगळ्या विषयांवर मते मांडत असते. उपरोधिक विधाने आणि अर्निबध मतप्रदर्शन यांना इथे मज्जाव नाही. अपशब्दांचा वापरही होत…

सध्या फेसबुकवर टाकलेल्या मजकुरावरून काही ठिकाणी उठलेल्या जनक्षोभावर उलटसुलट चर्चा घडत आहेत. कुठल्या मजकुराला आक्षेपार्ह म्हणावे किवा ठरवावे ते त्या…

आर्थिक मंदीत आर्थिक विकास दर गाठता नाकी नऊ येत आहे. तसेच प्रचंड प्रमाणावर वाढलेली महागाई लक्षात घेता घरगुती गॅसवरील सबसिडी…

गोंधळ हाच इतिहास! ‘गोंधळ आवडे सर्वाना’ हा आपला अग्रलेख (२३ नोव्हेंबर) या देशाच्या तमाम जनतेचे व्यथित मन उघड करणारा आहे.…

सोसेल तेवढेच सोशल नेटवर्किंग करा.. नेटवर्क चॅटमध्ये कर्मचारी फारच वेळ घालवतात असे दिसून आल्याने जगभरातील बहुतेक कार्यालयांमध्ये, कंपन्यांमध्ये व्यक्तिगत रूपाने…

भिक्षा प्रतिबंधक कायदा आहे की नाही? ठाणे येथे काही कामासाठी गेलो होतो. सकाळी ११चा सुमार असेल. ठाणे स्टेशनवरून एस. टी.…

कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारावे! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते प्रिं. मनोहर जोशी (व इतर)…

त्यांनाही वाईट वाटलेच असेल.. तेजस वाडेकर यांनी ‘लोकमानस’साठी पत्राऐवजी पाठवलेले चित्र. शिवसेना समर्थकांनी हेही वाचावे.. ‘सूर्याची पिल्ले’ हा लोकसत्ता (१९…
सध्या सर्वत्र वृत्तपत्र विविध माध्यमे राजकारणात सर्वत्र महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीवर चर्चा, लेख चालू आहेत. त्यावरील राजकीय कुरघोडीत एक महत्त्वाचा मुद्दा…
‘लोकरंग’(१२ ऑगस्ट)मधील ‘सारे काही बोलाचेच’ हा गिरीश कुबेर यांचा अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वावर व त्यांच्या आंदोलनाबाबत मांडलेला लेखाजोखा आवडला. अण्णा…