Page 2 of लोकमानस News

पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित स्वप्नांना मुरड घालून भारताला डाव्या विचारसरणीच्या चीन आणि रशियाच्या जवळ जावे लागले. या दोन्ही देशांनी समाजवादी विचारसरणीतून…

लोकांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व, कधीच मॅनेज न होणारे नेतृत्व अशा भावनेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सर्वांत जास्त विश्वास ठेवला.

मुळात, ‘क्रिमीलेयरची अट’ पुरेशी सशक्त असताना मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्यास काहीच हरकत नाही.

‘तू नही और सही… और नहीं!’ या संपादकीयात (२९ ऑगस्ट) अमेरिका, चीन, रशिया, भारत यांच्यामधील परस्पर संबंधांवरील ऊहापोह योग्य

‘वार्ता विघ्नाची…?’ हा अग्रलेख (२७ ऑगस्ट) वाचला. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या मराठी सणांमध्ये राजकारण्यांचा शिरकाव झाला तेव्हापासून उत्सवांचे पावित्र्य लयाला गेले…

‘जुगार जुगाड !’ हे संपादकीय ( २६ ऑगस्ट) वाचले. ऑनलाइन गेमिंग जुगारामुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली हे या बंदीमागील सरकारकडून सांगण्यात…

‘जुगार जुगाड!’ हा अग्रलेख (२६ ऑगस्ट) वाचला. २० हजार कोटींचा प्रचंड मोठा निधी आणि तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना काम देणारा ऑनलाइन…

‘शहाणपण-संन्यास!’ हा अग्रलेख (२५ ऑगस्ट) वाचला. काहीही करून म्हणजे निवडणूक जिंकून अथवा पक्ष फोडून सत्तेवर राहणे हे उद्दिष्ट असेल तर नैतिकतेपासून…

राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस करताना मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केलेली…

चमकदार घोषणांतून बाहेर पडून सरकार खरी रणनीती आणि धैर्य कधी दाखवणार, सामान्यांना न्याय, रोजगार, सुरक्षितता कधी मिळणार?

जलजीवन मिशन, दलित-आदिवासी समाजाच्या योजना निधीअभावी ठप्प आहेत, कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत, आमदार-मंत्र्यांची निधी नाही म्हणून ओरड सुरू आहे.

नद्या-नाले बुजवून शेत तयार केले जात आहे. हे जर थांबले नाही तर विकासाचा चिखल शहारांबरोबर खेड्यांचीही घुसमट होण्यास कारणीभूत ठरेल.