Page 2 of लोकमानस News

दुष्काळग्रस्त मराठवाडा, सोलापूर तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुका येथील अतिवृष्टीची चर्चा करताना एका वास्तवाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आणि ते…

आज मुले केवळ आर्थिक कारणांस्तव अध्यापन क्षेत्रात जाणे टाळतात, साहजिकच बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये चांगल्या शिक्षकांची वानवा असते. सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे…

विज्ञानात श्रद्धा चालत नाही, तर सांख्यिकी सिद्धता, प्रयोग व पडताळणी हाच आधार असतो. त्यांची लसीकरणविरोधी वक्तव्ये अधिक धोकादायक ठरतात.

डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘एखाद्या अन्य धर्मीयाने आपण कोण, या प्रश्नास ख्रिाश्चन, मुस्लीम, ज्यू इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की समाधान होते.…

व्यापार आणि उद्योगांत नियमांचे योग्य परिचालन नाही. पोषक वातावरणही नाही. ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लस्टर्स’ निर्माण करणे गरजेचे आहे. सध्या देशात…

माध्यमांनी केवळ सरकारचे प्रतिमासंवर्धन करावे, ही सत्ताधाऱ्यांची अपेक्षा बहुतेक माध्यमे इमानेइतबारे पूर्ण करत आहेत. जे ही अपेक्षा पूर्ण करत नाहीत…

आता शब्दांच्या कसरती आणि मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा या शहाणपणाची- स्वदेशीचे व्रत अंगिकारण्याची- सुरुवात शीर्ष नेतृत्वाने स्वत:पासून केली तर ते अधिक…

‘मतचोरांना आयोगाचे संरक्षण’ ही बातमी (१९ सप्टेंबर) वाचली. निवडणूक काळात निवडणूक आयोग पंचांच्या भूमिकेत असतो आणि आयोगाचा निर्णय अंतिम असतो.

‘नावडणुकांचा नगारा!’ हा अग्रलेख ( १८ सप्टेंबर ) वाचला. देशातील पंचायतराज संस्थांना अधिकाधिक स्वायत्तता देण्यासाठी केंद्र सरकारने ७३ वी व ७४…

संसदेने संमत केलेल्या ‘वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५’मधील काही वादग्रस्त तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या निर्णयाने देशात नवा संवाद सुरू झाला…

‘‘विकासपुरुष’ मोदींची मणिपूरभेट पुरेशी ठरेल?’ हा १६ सप्टेंबरच्या अंकातील खाम खान्सुआंग हूसिंग यांचा लेख वाचला. मणिपूर पेटल्यापासून दोन वर्षे होऊन गेल्यानंतर…

‘…कोठे तरी रमला!’ हे संपादकीय (१५ सप्टेंबर) वाचले. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी त्या घोषणांचा ठसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन…