Page 2 of लोकमानस News

‘तोतरी तटस्थता!’ हा संपादकीय लेख (१७ जून) वाचला. भारताच्या विदेश नीतीच्या सद्या:स्थितीचे वर्णन तटस्थतेपेक्षा ‘असहायता’ असे करणे अधिक योग्य ठरेल.

‘बळी, बाहुबली आणि बोटचेपे’! हा अग्रलेख (१६ जून) वाचला. १९७० नंतर इराणवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. याची…

‘तरीही गगन ठेंगणे…!’ अग्रलेख (१४ जून) वाचला. एवढ्या भीषण अपघातानंतर अनेकांकडून विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

विकास आणि जनता असा संबंध राहिला नसून विकास व निवडणूक असा संबंध प्रस्थापित झाला आहे. सामाजिक विकासाबरोबर आर्थिक विकास झाला…

‘जनअरण्य जोखताना…’ हा अग्रलेख (१२ जून) वाचला. सर्वाधिक लोकसंख्या आणि पुरेशा रोजगार संधींची वानवा हा त्यात उल्लेख केलेला प्रश्न भविष्यात किती…

‘आतला वाटलेला बाहेरचा!’ हा अग्रलेख (११ जून) वाचला. कल्पनाविस्तार ही एक गोष्ट आणि त्या कल्पनेला तथ्याच्या भक्कम मुळांशी जोडून वास्तवाशी खऱ्या…

व्याजदर कमी झाल्याने याचा फायदा मध्यमवर्गदेखील घेऊ इच्छितो पण त्याच्या मूळ प्राप्तीमध्ये वाढ झालेली असते काय याचा विचार करायला हवा.

सर्वात जिव्हारी लागणारा मुद्दा म्हणजे, समाजात अपयश मान्य करण्याची संस्कृतीच नाही. म्हणूनच किरकोळ कारणांचे उदात्तीकरण करत साजरे होणारे हे उत्सव,…

जागतिक पातळीवर स्पर्धा करताना अजूनही काही मूलभूत प्रश्न उभे राहातात. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे, असा संदेश सातत्याने…

वास्तवदर्शी विधान करून हवाई दलप्रमुखांनी निर्णयप्रक्रियेतील विलंबामुळे देशाची लष्करी तयारी अपुरी राहू शकते याचे सूतोवाच केले. मागे वळून पाहताना काँग्रेसचा…

नागरिकांचं एखादं मत सरकारला एवढं अस्वस्थ का करतं? इतकी प्रचंड यंत्रणा असलेल्या सरकारची सहनशक्ती एवढी कमी झाली आहे का की…

१५ ते २० हजार रुपयांच्या जीएसटीचा आणि तेवढ्याच इतर करांच्या रकमांचा विनियोग कशासाठी व्हावा यावर जनमताचे कसलेही नियंत्रण नाही