scorecardresearch

loksatta readers response loksatta news
लोकमानस: ‘अशा’ विकासाचा तोटाच अधिक

‘शस्त्रक्रिया यशस्वी, पण…’ हा अग्रलेख (२३ मे) वाचला आणि आवडलाही. भूमिहीनता आणि शेतीविषयक समस्या, आदिवासी समुदायांचे शोषण, गरिबी आणि आर्थिक असमानता,…

loksatta readers response
लोकमानस: अराजक दूर करण्याचा प्रयत्न नाहीच

‘सौदीघरचा सौदागर’ हा अग्रलेख (२० मे) वाचला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या दौऱ्यातील सीरियावरील निर्बंध उठवले ही या प्रदेशातील एक महत्त्वपूर्ण घडामोड.…

lokmanas
लोकमानस: मलई पाहून आराखडे बदलू नयेत

‘पर्यावरणद्वेषी पळवाटा’ (१९मे) संपादकीय वाचले. आरे जंगलातील वृक्षतोडीविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून खटले दाखल झाले.

loksatta readers response
लोकमानस: थरूर संधीचे सोने करतील!

आपल्या राजकारणात/ समाजकारणात सध्या सुसंवादाऐवजी वितंडवादच सुरू आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिष्टमंडळांवरून सध्या वाद…

loksatta readers
लोकमानस: प्रकल्पाचा आधी अभ्यास नाही?

भाजपमध्ये गुंडपुंड, धनदांडगे, सत्तेचा माज असलेले, इतरांना कस्पटासमान लेखणारे, बेजबाबदार वर्तन करणारे, काय बोलावे याचे भान नसलेले, लैंगिक अत्याचार करणारे,…

loksatta readers feedback
लोकमानस : लोकशाहीला दिलासा, सरकारला ठाम संदेश

अहमदाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी केलेले द्वेषयुक्त वक्तव्य तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या घरात सापडलेली मोठी रोख रक्कम हे…

lokmanas
लोकमानस : हातचे राखूनच व्यापार योग्य!

हे जल्पक टोळ आपल्या विद्वेषी पोस्ट्स केवळ काही मिनिटांमध्ये देशभरात प्रसृत करून विशिष्ट समाजातील आपल्याच निष्पाप देशबांधवांचे जगणे असह्य करून…

loksatta readers feedback
लोकमानस : शांतता हवीच, पण मध्यस्थी कशासाठी?

भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात स्वायत्तता आणि सार्वभौमत्वावर विशेष भर दिला आहे. नेहमीच मध्यस्थी नाकारणारी भूमिका घेतली आहे.

संबंधित बातम्या