लोकमानस News

विकास आणि जनता असा संबंध राहिला नसून विकास व निवडणूक असा संबंध प्रस्थापित झाला आहे. सामाजिक विकासाबरोबर आर्थिक विकास झाला…

‘जनअरण्य जोखताना…’ हा अग्रलेख (१२ जून) वाचला. सर्वाधिक लोकसंख्या आणि पुरेशा रोजगार संधींची वानवा हा त्यात उल्लेख केलेला प्रश्न भविष्यात किती…

‘आतला वाटलेला बाहेरचा!’ हा अग्रलेख (११ जून) वाचला. कल्पनाविस्तार ही एक गोष्ट आणि त्या कल्पनेला तथ्याच्या भक्कम मुळांशी जोडून वास्तवाशी खऱ्या…

व्याजदर कमी झाल्याने याचा फायदा मध्यमवर्गदेखील घेऊ इच्छितो पण त्याच्या मूळ प्राप्तीमध्ये वाढ झालेली असते काय याचा विचार करायला हवा.

सर्वात जिव्हारी लागणारा मुद्दा म्हणजे, समाजात अपयश मान्य करण्याची संस्कृतीच नाही. म्हणूनच किरकोळ कारणांचे उदात्तीकरण करत साजरे होणारे हे उत्सव,…

जागतिक पातळीवर स्पर्धा करताना अजूनही काही मूलभूत प्रश्न उभे राहातात. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे, असा संदेश सातत्याने…

वास्तवदर्शी विधान करून हवाई दलप्रमुखांनी निर्णयप्रक्रियेतील विलंबामुळे देशाची लष्करी तयारी अपुरी राहू शकते याचे सूतोवाच केले. मागे वळून पाहताना काँग्रेसचा…

नागरिकांचं एखादं मत सरकारला एवढं अस्वस्थ का करतं? इतकी प्रचंड यंत्रणा असलेल्या सरकारची सहनशक्ती एवढी कमी झाली आहे का की…

१५ ते २० हजार रुपयांच्या जीएसटीचा आणि तेवढ्याच इतर करांच्या रकमांचा विनियोग कशासाठी व्हावा यावर जनमताचे कसलेही नियंत्रण नाही

तीर्थस्थळांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्याआधी त्या तीर्थस्थळांमध्ये भक्तांना मिळणारी वर्तणूक, आर्थिक व्यवहार तसेच परिसराच्या विकासाबाबत वाद…

आपणही आपल्या वैयक्तिक, सामान्य आयुष्यात ‘भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार नाही’ हे पथ्य पाळू शकतो

भारताची लष्करी ताकद पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीने वरचढ आहेच; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पाकिस्तान हतबल अवस्थेत दिसला.