Page 3 of लोकमानस News

नद्या-नाले बुजवून शेत तयार केले जात आहे. हे जर थांबले नाही तर विकासाचा चिखल शहारांबरोबर खेड्यांचीही घुसमट होण्यास कारणीभूत ठरेल.

आज देश अंतराळ क्षेत्रात जी भरारी घेत आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला होता. त्यांनी कधीही इंग्रजांच्या नावाने गळे काढले नाहीत.

१८६७ साली रशियाने अलास्का प्रांत अमेरिकेला मातीमोल भावात विकला होता. असो! या भेटीचा मुख्य उद्देश रशिया-युक्रेन वादावर तोडगा काढून शस्त्रसंधीसाठी…

लोकांसाठी काम करण्याचा दावा करणारे जे राजकीय नेते आहेत त्यांनी तरी पुढाकार घेऊन मोठमोठ्या उंचीच्या दहीहंडी लावून गोविंदांचा जीव धोक्यात…

‘निराधार ‘आधारा’चा कोण भार साहे…’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट) वाचला. ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ ही सरकारी यंत्रणा आधार देण्याचे काम…

‘छळाकडून छळवादाकडे!’ हा अग्रलेख (१४ ऑगस्ट) वाचला. प्राचीन काळापासून आजपर्यंत माणूस माणसाला मारतच आला आहे, कारणे तेवढी बदलली, पण वृत्ती तीच…

मानवाने प्रगत जगात किती प्रकारचे उकिरडे निर्माण केले, याचा विचार केला असता, मानवजात हाच जगाचा एक भलामोठा उकिरडा झाल्याचे ध्यानात येते.

‘आहे ‘डॅशिंग’ तरी…’ हा अग्रलेख (१२ ऑगस्ट) वाचला. शूरवीर संरक्षणमंत्र्यांना अमेरिका आणि चीनचे नाव घेण्याएवढे धाडस करता आले नाही यातच सारे…

‘‘नि’ निवडणुकीचा की…?’ हा अग्रलेख (११ ऑगस्ट) वाचला. निवडणूक आयोग ही स्वायत्त सांविधानिक यंत्रणा आहे, असे शेवटचे कधी जाणवले ते स्मृतीला…

‘शिक्षण व्यवस्थेतील सर्जनशील फेरबदल’ हा लेख (रविवार विशेष- १० ऑगस्ट) वाचला. आजघडीला आपण इतर देशांच्या ‘गुणांक’ आदी पद्धतींचे अनुकरण करून आपल्या…

राष्ट्रीय हिताऐवजी राजकीय आणि आर्थिक मित्रांची सोय पाहणाऱ्या धोरणांची समीक्षा.

नुसता स्वदेशीचा पुकारा भारतीय अर्थव्यवस्थेला तारू शकत नाही!…