Page 3 of लोकरंग News

बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि ़काबिल अजमेरीचा हा शेर त्या नादावर अनुरणतो आहे. खरं तर हा मौसम पावसाचा नाही.

समकालीन भारतीय शिल्पकलेत वेगळी वाट चोखाळणाऱ्या मृणालिनी मुखर्जी यांनी दोर, ताग, सिरॅमिकसारख्या माध्यमांतून भव्य आणि प्रभावी कलाकृती साकारल्या. ‘नाइट ब्लूम’सारख्या…

मी ज्या मुंबई शहरात राहतो तिथे कसलंच खोदकाम-बांधकाम सुरू नसलेला पाचशे मीटरचा रस्तादेखील आढळणार नाही.

आकाश ढगांनी भरून आलं आणि काही क्षणातच मुसळधार पाऊस सुरू झाला. बाजारपेठ कोलमडली, लोकांनी सामान घरात हलवलं, पण चंपी मात्र…

आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येक गोष्ट झटपट आणि आधुनिक झाली आहे, तिथे काही गोष्टी अजूनही आपल्या मातीशी आणि परंपरेशी जोडलेल्या…

साधारणपणे, अव्वल ब्रिटिश काळात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या दुसऱ्या पिढीनंतर महाराष्ट्रात इतिहास या अभ्यास विषयाला चालना मिळाली.

खान्देशातील एका लहानशा गावातून प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पुण्यात शिकायला आलेल्या मुक्ताच्या धडपडीची, नात्यांची, मैत्री आणि कष्ट-संघर्षाची गोष्ट म्हणजे ‘निळ्या…

‘स्त्री चळवळीची पन्नाशी’ या सदरातील सर्व लेख मी वाचत असतो. १० मेच्या अंकातील ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला…’ हा लेख वाचला.

जयंत नारळीकरांनी ‘कृष्णविवर’ (१९७४) ही आपली पहिली विज्ञानकथा टोपण नावाने लिहिली आणि ती मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञानरंजन कथास्पर्धेत पहिलं पारितोषिक…

कुण्या एकेकाळी रहस्यकथांइतक्याच किंवा त्याहून अधिक त्याज्य समजल्या जाणाऱ्या विज्ञानकथा प्रांतात जयंत नारळीकर लिहू लागल्यानंतर या साहित्य प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले…


जयंतराव खरेखुरे विज्ञानवादी होते. खरेखुरे म्हणजे उपग्रह प्रक्षेपण यशस्वी व्हावं म्हणून तिरुपती बालाजीला साकडं घालण्याची वेळ येईल, इतका बौद्धिक दुबळेपणा…