Page 53 of लोकरंग News

माझ्यामध्ये एका वेळेस एकाहून अधिक व्यक्तींवर प्रेम करायची इच्छा आणि क्षमता आहे या गोष्टीची मला फार लवकर जाणीव झाली.

बटरफ्लाय इफेक्ट’ या पुस्तकात गणेश मतकरींनीही अनेक कथांतून मुंबईतल्या विशिष्ट जगाचं चित्र रेखाटलं आहे.

आपल्या वजिराला प्याद्यानं आधार दिला की झाले! आपला वजीर वाचला, पण त्यामुळे डावात गुंतागुंत वाढत जात असे.

लेखिका आणि फडकेसरांच्या भेटीगाठीतून सुरू झाला त्यांचा हा दीर्घकाळचा विशुद्ध ज्ञानाचा प्रवास वाचक या नात्याने आपल्याला अनुभवायला मिळतो.

ऐन विणीच्या हंगामात उद्भवणाऱ्या संघर्षांमुळे मातीला कलित करण्याची क्षमता नसली तरी ‘पुनीत’ करण्याची ताकद कवीच्या शब्दांत निश्चितच आहे!

एकुणात अशा वा तशा तऱ्हेने मराठी साहित्याच्या प्रांगणात मराठी कादंबरी ही कायमच लक्षणीयरीतीने उठून दिसत राहिली.

मनस्विनी लता रवींद बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर हा भाऊ पाध्येंचा एक तटस्थ नायक. जो खरं तर कशालाच जबाबदार नाही. तो काहीच…

केशवराव कोठावळे (२१ मे १९२३ ते ५ मे १९८३) यांनी मराठी साहित्यविश्वावर उमटवलेली नाममुद्रा आज इतक्या वर्षांनंतरही अगदी ठसठशीत आहे.

बुद्धिबळ खेळ हा मानसिक विकासासाठी मदत करतोच, पण व्यक्तिगत विकासासाठी ते एक उत्तम साधन आहे..

डॉ. माशेलकरांचे काम आणि भूमिका कदाचित इथे वर्णन केल्याने आपल्याला भोपाळ वायुगळतीची अधिक वैज्ञानिक माहिती मिळाली असे वाटते.

माणूस आणि निसर्ग यांच्यातील सहजीवनाचे सूत्र या कथाचित्रणात आहे. ‘राई’ व ‘नह्यचा लेक’ या कथांत कोकणातील निसर्गाची ओढ जाणीव आहे.

इतिहासाच्या क्षेत्रातल्या अनेक संस्था आणि प्रकाशनांच्या माध्यमातून ‘प्राचीन भारत म्हणजे लोकशाहीची जननी’ असल्याचा वाक्प्रचार रुळवला जात आहे.