scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 5 of लॉस News

कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने व जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे…

‘एलबीटी’ बंदमुळे ३०० कोटींचे नुकसान

स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दुसऱ्या दिवशी नाशिकरोडच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून हा कर रद्द…

परदेशी व्यापार तूट आणि भांडवल

परदेशी व्यापारामधील तूट भरून काढण्यासाठी स्वत:च्या हिमतीवर उद्योगधंदे वाढवून, उत्पादन कार्यक्षम करून, निर्यात वाढवून परकीय चलन मिळविणे हाच खरा उपाय…

एलबीटी विरोधी ‘बंद’ पायी साडेचारशे कोटींचा फटका

जकात कराला पर्याय म्हणून शासनाने सुरू केलेल्या स्थानिक स्वराज्य कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी पुकारलेल्या व्यापार बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला.…

डाकले कॉलेजच्या गलथानपणाचा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना फटका

डाकले वाणिज्य महाविद्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पुणे विद्यापीठाकडे वेळेत अर्ज सादर न झाल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांची…

९३ बॉम्बस्फोट मालिका

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, तर कुणाच्या मुलाला प्राण गमवावे लागले. अनेकांचे छत्रच हरपले. देशातील…

गोंदिया जिल्ह्य़ात ७४८ कुटुंबांना वादळी पावसाचा तडाखा

गोंदिया जिल्ह्य़ात या महिन्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा ७४८ कुटुंबांना तडाखा बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मदत व…

फळबागा वाळल्याने कोटय़वधीचे नुकसान, शेतकरी हवालदिल सोमनाथ

जिल्ह्य़ात पाऊस अवर्षण व दुष्काळाचा जबरदस्त फटका फळबागांना बसला आहे. पाच तालुक्यातील संत्रा, मोसंबी, द्राक्ष, लिंब, पेरू, केळी व अन्य…

शेतकऱ्यांचे दीड हजार कोटींचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते तर दुष्काळातही पाण्याचे एक…

शेतकऱ्यांचे दीड हजार कोटींचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते, तर दुष्काळातही पाण्याचे एक…

सोलापुरात एकाच दिवशी आगीच्या तीन दुर्घटना; ३० लाखांची हानी

सोलापूर शहरात बुधवारी पहाटे शिवछत्रपती रंगभवनानजीकच्या लाकडी फर्निचरच्या गोदामाला, तर नंतर थोडय़ाच वेळात शेळगी येथे जोडमिलला, तर दुपारी सात रस्ता…

पिंपरी पालिकेतील अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळेच १५० कोटींचा फटका

िपपरी पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पातील अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळेच २२५ कोटींचा खर्च ३८० कोटींवर गेला असून पालिकेला १५०…