scorecardresearch

beed parli farmer suicide debt harassment financial pressure crop loss
बीड : व्याजाच्या पैशासाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

व्याजाने घेतलेल्या पैसे परत करण्यासाठी दोघांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून परळीतील एक शेतमजूर व अल्प भूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले.

marathwada farmer crop loss relief hombarda morcha uddhav thackeray shiv sena
अतिवृष्टीतील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरण्याच्या तयारीत…..

या निमित्ताने विस्कळीत झालेल्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी गावोगावी बैठका घेण्याचा धडका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुरू ठेवला आहे.

nanded farmers suicides banks illegal recovery crop loss excessive rainfall
सक्तीच्या कर्ज कपातीमुळे शेतकरी हैराण; अतिवृष्टीनंतर नांदेडमध्ये आत्महत्या वाढल्या

खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी बँकांच्या सावकारशाहीबद्दल तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर नोंद घेतली.

Maharashtra farmers loss crisis government policy climate change agriculture sector
खबर पीक पाण्याची : अडचणीतील शेती आणि धोरणांचा गोंधळ! फ्रीमियम स्टोरी

कृषी समृद्धी योजना योजनेची घोषणा करायची आणि पैशाची तरतूद मात्र करायची नाही, अशी धोरणात्मक गोंधळाची अवस्था कृषी विभागाची आहे.

maharashtra farmers union calls statewide protest on October 10-over wet drought issue demanding loan waiver compensation
ओल्या दुष्काळासह कर्जमाफीसाठी १० ऑक्टोबरला राज्यभर “एल्गार” आंदोलन – किसान सभा, सीटू व शेतमजूर युनियनच्या बैठकीत निर्णय

राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

bachchu kadu 14 thousand crores for kumbh mela
“कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी आहेत; शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटीही नाहीत”, बच्चू कडू यांची टीका

सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नसेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. तो महामार्ग तयार झाला नाही तर काहीच फरक पडणार नाही.

maharashtra farmers face huge losses due to wildlife and crop damage agriculture rural economy pune
वन्य प्राण्यांमुळे १० ते ४० हजार कोटींचे पीक मातीमोल

गोखले संस्थेतील शाश्वत विकास केंद्राचा पहिल्यांदाच राज्यव्यापी अभ्यास जाहीर करण्यात आला. त्यात ६२ टक्के शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केल्याचे उघड…

Supriya Sule slams Maharashtra govt over Shaktipeeth highway project and farmers loan waiver
Shaktipeeth Highway Project : शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी का आला? वाचा, कोणत्या नेत्याने केला गंभीर आरोप….

अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Maharashtra government may stop benefits for farmers encroaching Panand roads
….तर सरकारी लाभ मिळणे बंद; राज्य सरकारकडून कठोर कारवाईचा प्रस्ताव फ्रीमियम स्टोरी

प्रत्येक गावात पाणंद रस्ते हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्त्यांअभावी शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे.

Ravi Rana targets Bacchu Kadu calls him tapori reigniting political clash in Amravati
आमदार रवी राणांची बच्चू कडूंवर टीका, म्हणाले, “आपल्या जिल्ह्यात टपोरी लोक आहेत, स्वत:ला शेतकरी नेते…”

बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. त्यांनी बच्चू कडू…

wardha hectares of crops damage due to heavy rain lamps lit protest at night in support of farmers
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखंड ज्योत यात्रा, ज्योत मशाल होवू देवू नका, असा ईशारा

शेतकऱ्यांची लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके आडवी झाली आहेत.ठिकठिकाणी ज्योत पेटवून आराधना सूरू आहे मात्र आराधना नव्हे…

Excess rainfall damages Kharif crops across Maharashtra government announces relief
अतिवृष्टीमुळे शेतीचे अर्थकारण बिघडणार? प्रीमियम स्टोरी

अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…

संबंधित बातम्या