scorecardresearch

Maharashtra government approved Agriculture - Artificial Intelligence MahaAgri - AI Policy
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा श्रीगणेशा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सध्या काही प्रायोगिक तत्वावर फळपिके आणि उसासारख्या नगदी पिकांसाठी वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्ता या खरीप हंगामापासून सर्वच पिकांसाठी वापरण्याचे नियोजन…

Nayana Kadu's emotional plea
“विमान अपघाताने जसा देश हादरला, तसा शेतकरी आत्महत्यांनीही हादरायला हवा”, बच्चू कडूंच्या पत्नीचे भावनिक आवाहन

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

bacchu kadu refuses sanjay rathod urges end fast hunger strike on farmers issues continues
“निर्णय घ्या, नाहीतर आमची अंत्ययात्रा काढा”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा, मंत्री संजय राठोडांची विनंती धुडकावली

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज मृद व…

nanded Farmer family loses father and son within 48 hours
मुलाची आत्महत्या; धक्क्यामुळे वडिलांचा मृत्यू, आई रुग्णालयात

अवघ्या ४८ तासांत एका शेतकरी कुटुंबातील दोन कर्त्यांचा अंत झाला. या कुटुंबातील २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबप्रमुख…

agriculture department loksatta news
कृषीतील भांडवली गुंतवणूक योजनेसाठी समिती

शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भांडवली गुंतवणुकीची नवी योजना राज्य सरकारने आणली आहे.

mumbai Indian government soybean policy
यंदाही सोयाबीन मातीमोल होणार

केंद्राने सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपयांवरून ५ हजार ३२८ केला आहे. पण खाद्यतेलावरचे आयातशुल्क कमी केल्यामुळे हमीभाव शेतकऱ्यांना मिळण्याची…

farmer image-for vicharmanch
शेतकरी आत्महत्या : एक राष्ट्रीय संकट प्रीमियम स्टोरी

‘ऑपरेशन सिंदूर’चे यश प्रत्येक भारतीयाला सुखावणारे आहेच; पण ‘जय जवान, जय किसान’ या लालबहादुर शास्त्रींच्या घोषणेतील ‘किसानां’साठी इथून पुढे तितक्याच…

washim-crop-damage
VIDEO : काबाडकष्ट करून पिकवलेला शेतमाल पाण्यात, वाशीम जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

वाशीम जिल्ह्यात अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसात वाहून…

kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तमदलगे गाव हे शेतीतील नाना प्रयोगांसाठी ओळखले जाते. इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचा बगीचा चांगलाच फुलवला आहे.…

banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा

केळी या फळपिकाचा जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, अलीकडच्या काळात कमी व अधिक तापमानासह गारपीट,…

soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
सोयाबीन खरेदीचा खेळखंडोबा; जाणून घ्या, खरेदीचे उद्दिष्ट का फसले, शेतकऱ्यांचे किती कोटी थकले ?

६ जानेवारीपर्यंत उद्दिष्टच्या जेमतेम २९ टक्केच खरेदी झाली आहे. खरेदीपोटी नाफेडकडे शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये थकले आहेत.

संबंधित बातम्या