Page 5 of महाराष्ट्रातील शेतकरी News

सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जाणार आहे.

राज्य सरकार, कृषी विभागाचे अधिकारी आणि खासगी कंपन्यांच्या संगनमतांमुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) खर्च झालेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम केवळ तीन जिल्ह्यांत…

राज्यात आता पणन महासंघासह आदिवासी विकास महामंडळ देखील हमीभावावर ज्वारी खरेदी करणार आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत. ३०…

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरात सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या…

लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाणा…

चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही ९०…

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतील एमएमआरडीएच्या अधिसूचनेला ७ एप्रिलपर्यंत लेखी हरकती नोंदविता येणार असल्याची माहिती कोकण…

हा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती कोल्हापूर यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय बाबा घाटगे…

आठ महिन्यांपासून शेतकरी केळी व कापूस उत्पादक पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी निवेदनांसह स्मरणपत्र देत, कधी आंदोलने करीत शासन-प्रशासनाचा लक्ष…

यंदा देशात सुमारे ४७ लाख टनांनी कांदा उत्पादनात घट होऊन २५४.७३ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

भुदरगड तालुक्यात गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे बुधवारी आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात…