Page 10 of महाराष्ट्र सरकार News


अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…

पवई तलावाची सद्यस्थितीची दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सभापतींच्या निर्देशांनंतरही विधिमंडळात गर्दी…

आपल्याला गंभीर चिंतनाची गरज असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी विधानसभेत केले.

दोन्ही जागेवर उद्योग निमिर्ती झाल्यास युवकांच्या हातला काम मिळेल तसेच जिल्हा देखील आर्थिक दृष्टया सक्षम होईल…..

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हे सिद्धता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येत आहे.

आंदोलनामुळे पेगलवाडी परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला.

जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे.

आत्महत्या रोखाव्या, या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले.

डीएमईआर सरळ सेवा भरतीतील अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियम २०२५ हा नर्सिंग व्यवसायात लिंग भेदभाव निर्माण करणारा…

इंदिरा गांधी यांस ‘जनसुरक्षा कायद्या’ची कल्पना सुचती तर, जयप्रकाश नारायण सरकारी आदेश न पाळण्याचे आवाहन करूच शकले नसते…