Page 103 of महाराष्ट्र सरकार News

राज्यात दरवर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाऱ्या अडीच लाख विद्यार्थ्यांचे काय करायचे, याबाबत शासनाने आजपर्यंत कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही
महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला काढण्याऐवजी त्याला संरक्षण देण्याची मुजोरी दाखविणाऱ्या वांद्रय़ाच्या ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रातील मतदारांनी धक्क्याला लावू नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मतदारराजालाच सुखद धक्का

राज्यात शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय कधी होणार आहे, याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी आयोगाने दोषी ठरविलेल्या अधिकाऱ्यांनी आता पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी राज्य सरकारकडे पत्र पाठवून…
वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांचा खिसा कापणारे डॉक्टर व रुग्णालयांना चाप लावणाऱ्या विधेयकाची राज्य सरकार तयारी करत आहे.
देश स्वतंत्र झाल्यावर वनवासी समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची होती. शासन केवळ घोषणा करते.

सरकारने आणलेला दप्तरदिरंगाई प्रतिबंधक कायदा हा प्रशासन यंत्रणेचे लोकांपासूनचे तुटलेपण सांधून त्यांच्यात बांधीलकीची, जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा आहे.

शासन दरबारी सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या आणि चिरीमिरीसाठी फायली दडपून ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर १५ दिवसांत शिस्तभंगाची कारवाई करण्याची हमी आता…

राज्य शासनाने प्रस्तावीत केलेले नवे समूह पुनर्विकास धोरण (क्लस्टर डेव्हलपमेंट) लागू झाल्यानंतर त्याचा फायदा सागरी हद्द नियंत्रण कायद्याअंतर्गत येणाऱ्या मालमत्तांनाही…
वाहतूकविषयक गुन्ह्य़ांना आळा बसावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने दंडात जबर वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्यापाठोपाठ आता
‘आदर्श’च्या जमिनीची मालकी राज्य सरकारची असून, कारगिल शहिदांच्या नातेवाईकांसाठी आरक्षण ठेवण्यात आले नव्हते हा निष्कर्ष असलेला चौकशी समितीचा पहिला अहवाल…