Page 2 of महाराष्ट्र सरकार News

देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार

लक्ष्मण हाके यांचा शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा बळी, आत्महत्येपूर्वी भावनिक संदेश

या सर्वेक्षणात मुंबईकरांनी सहभागी होऊन अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निवडणुकीपूर्वी मतांसाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

नैसर्गिक पावसाने महाराष्ट्र हतबल होत असताना या राज्याचे मंत्रिमंडळ उन्नतमार्ग, नव्या मेट्रो, नागपूर नवनगर यांना मंजुरी देते झाले…

कोविड-१९ काळात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ( आयसीएमआर) अहवालानुसार, टेलिमेडिसीनच्या वापरामुळे सुमारे २५ ते ३० टक्के प्रत्यक्ष रुग्णालय भेटी टाळल्या…

भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे २०२२-२३ मध्ये गाय व म्हैसवर्गीय पशूंच्या ताज्या व गोठवलेल्या मांसाच्या निर्यातीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा रु. २ लाख…

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने आतापर्यंत उसाच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत, ज्यांचा महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात मोठा वाटा आहे.

राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून देखील अद्याप नामकरणाबाबत केंद्र…

कबुतरांच्या नावाखाली राजकारण करताना मंगलप्रभात लोढा यांनी ते राज्याचे मंत्री आहेत, एका समाजाचे मंत्री नाहीत याचे भान ठेवावे असा इशाराही…