Page 2 of महाराष्ट्र सरकार News

प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि तिरडी जाळण्याचा प्रयत्न करत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन….

आंदोलनातून ठाकरे गटाने महायुतीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक आरोग्यावर धोका असल्याने कबुतरखाने बंद ठेवणे गरजेचे – उच्च न्यायालय.

या लेखमालेमध्ये आम्ही प्रामुख्याने यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीसंदर्भात मार्गदर्शन करत आहोत. पण यापूर्वीच्या लेखांमध्ये लिहील्यानुसार या मार्गदर्शनाचा इतर स्पर्धा…

“मानवी प्रतिष्ठेला बाधा ठरणाऱ्या हातरिक्षा आता थांबणार – माथेरानसाठी ऐतिहासिक आदेश.”

शिंदे यांच्या दिल्ली भेटीमुळे महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चेला उधाण.

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता…

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला.

धुळे शासकीय विश्रामगृहात १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशीची आणि नीतिमूल्य समिती स्थापन करण्याची…

सर्वाधिक जीएसटी योगदान देणारा महाराष्ट्र राज्य ठरले आहे.