Page 2 of महाराष्ट्र सरकार News

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले. तेव्हा शेवटच्या मंत्रमिंडळाच्या बैठकीत विकास मंडळांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला…

महाराष्ट्र राज्य देशाच्या औद्योगिक प्रगतीचे इंजिन मानले जाते. इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत स्थानिक गुंतवणूक आजही महाराष्ट्रातच…

मगारांच्या प्रश्नांचे स्वरूप गेल्या दोन-तीन दशकांत अधिक व्यामिश्र झाले आहे. अशा परिस्थितीत कामगार कायदे व संबंधित योजना टिकवून ठेवणे आव्हानात्मक…

महाराष्ट्र हे केवळ एक भौगोलिक ओळख असलेले राज्य नाही, तर समतेचा, स्वातंत्र्याचा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा एक तेजस्वी वारसा या राज्याला आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?

केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवरच राज्यातही ‘महा इनविट’ अंतर्गत सरकार ट्रस्ट स्थापन करणार असून, त्यात प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक अशी…

राज्यातील कारागृहात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचा सरकारचा निर्णय अर्धवट तर आहेच, शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार…

श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गड हा प्राचीन असून, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर पहिल्या शंभर दिवसात कोणती कामे प्राधान्याने करायची यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला.

जलजीवन अभियान टंचाईग्रस्त गावांना पिण्यायोग्य पाणी मिळवून देण्यासाठी साहाय्य करू शकते, मात्र त्यासाठी ग्रामस्थांनी आपसातील वाद बाजूला ठेवून पुढे येणे…

कारण सर्वोच्च न्यायालयाने काही बुलडोझर प्रकरणांत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा देऊनही राजकीयीकरण झालेले आणि कणाहीन प्रशासकीय अधिकारी तेच उद्योग करताना…

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात पोलिसांकडून झालेल्या विलंबावर सरकारकडून बोलणे टाळले जात आहे.