Page 86 of महाराष्ट्र सरकार News

समतोल विकास हे कोणत्याही सरकारचे मूलभूत उद्दिष्ट असले पाहिजे. गेल्या काही वर्षांत मात्र राज्यात या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याचे…
मुंबईमधील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करवाढीतून पाच वर्षांसाठी सूट देणारा अध्यादेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला. मात्र…

महिला व बालविकास विभागातील खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप होऊन या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे अडचणीत आल्याचे दिसू लागताच हडबडून जाग
राज्यातील उद्योजक-व्यावसायिकांची विविध कायद्यांचा बडगा दाखवून पिळवणूक करणारे ‘इन्स्पेक्टर राज’ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारच्या विरोधात निर्णय दिले जात असल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक वादावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेले
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे.

सरकार आणि शासन यांच्यात सरकारच मोठे असून मंत्र्याचा निर्णय अधिकाऱ्यांना मान्य करावाच लागेल असा सज्जड दम अधिकाऱ्यांना
शीव-पनवेल टोल नाक्यावर लहान वाहनांना देण्यात आलेल्या टोलमुक्तीमुळे टोल कंपनीला होणारी नुकसान भरपाई देण्यास आपण तयार
बंगळुरू आणि हैदराबादमधील माहिती तंत्रज्ञान उद्योगाशी केवळ स्पर्धाच नव्हे तर त्यांना मागे टाकून राज्याला अव्वल स्थानावर नेण्याचा दावा करणाऱ्या नव्या
आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने आता शासनाच्या विविध महामंडळांकडे पडून असलेल्या कोटय़वधी रुपयांच्या निधीचा उपयोग करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या…
पर्यावरणाच्या मुद्दय़ावर १६ वर्षांपूर्वी परवानगी नाकारलेल्या डहाणूजवळील वाढवण येथे बंदर उभारण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर पुन्हा एकदा हालचाली सुरू…

कल्याणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गोविंदवाडी वळण रस्त्याचे काम एका तबेला मालकाच्या अडवणुकीमुळे मागील चार वर्षांपासून रखडले आहे.