Page 89 of महाराष्ट्र सरकार News
संरक्षण दलाच्या मालमत्तेच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र सक्तीचे करण्याची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या सौरपंप योजनेच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या मुद्दय़ावरून राज्य मंत्रिमंडळाच्या
राज्यातील खासगी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या दलित,

महात्मा गांधींची थेट आठवण करून देणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेमुळे विरोधकांनाही दोन पावले मागे ढकलणाऱ्या भाजप सरकारला ही मोहीम तातडीने फत्ते…

२६ जुलैच्या अतिवृष्टीनंतर ५० मायक्रॉन्सहून कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी घेऊनही त्याची फार …
राज्यातील दहावीच्या ३२१, तर बारावीच्या १२५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा काळात जनरेटर्स-इन्व्हर्टर्सच्या माध्यमातून अखंडित वीजपुरवठा पुरविण्यावरून उच्च न्यायालयाने दिलेल्या

बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असताना भारनियमन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकार किती असंवेदनशील आहे

ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांत उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारतींना बांधकाम परवानगी देण्यापूर्वीच संबंधित विकासकाकडून ४०० रुपये प्रती चौरस मीटर
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची टीका झोंबल्यानंतर वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी नेमाडे यांच्याविषयी
काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील रुग्णालयांच्या उंचीवर र्निबध घालण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरांचा नियोजनबद्ध, जनतेला राहण्यासाठीच योग्य असा विकास व्हावा म्हणून निकष ठरवले.
राज्यातील शहरांलगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना तडजोड शुल्क आकारून अभय देणारी अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे.